Tag: Maharashtra govt

कधी पेटवायची होळी? डीजेचं काय? होळीच्या बोंबाबोंबचं काय? वाचा सरकारी नियमावली…

मुक्तपीठ टीम होळीचा सण जवळ आला आहे त्यात कोरोना निर्बंधही कमी झाले आहेत. निर्बंध कमी झाल्याने सर्वत्र होळी आणि रंगपंचमीची ...

Read more

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सिंचन योजनांच्या तक्रारींची महिनाभरात चौकशी पूर्ण करुन दोषींवर कारवाई करणार

मुक्तपीठ टीम नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात सन २००९ ते २०१४ या कालावधीत झालेल्या आदिवासी जलसिंचन उपसा सिंचन योजनांमध्ये ...

Read more

पालक व शिक्षण विभागाने सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका ठेवावी – उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

मुक्तपीठ टीम पालक व शिक्षण संस्थेचे पदाधिकारी यांनी सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका घ्यावी, असे विधानपरिषेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी ...

Read more

अवयवदान वाढण्यासाठी आता कृती आराखडा!

मुक्तपीठ टीम राज्यातील अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. जास्तीत जास्त नागरिकांनी अवयव दान करण्याच्या चळवळीत सहभागी व्हावे यासाठी सर्वंकष ...

Read more

शाळा-कॉलेजभोवती ‘या’ कारणामुळे पिवळी लष्मणरेखा सक्तीची!

मुक्तपीठ टीम केंद्र शासनाच्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायदा (कोटपा)-२००३ ची राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत असून या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या ...

Read more

“आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार प्रक्रिया कौशल्ये आणि संविधानिक मूल्ये यांच्या अंतर्भावाची गरज”

  मुक्तपीठ टीम राज्यातील विद्यार्थी घडविण्यासाठी काळाची पावले ओळखून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, चिकित्सक विचार प्रक्रिया विकसित करणारी एकविसाव्या ...

Read more

अवैध मासेमारी रोखण्यासाठी कायदा कडक करणार – मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख

मुक्तपीठ टीम कोकण किनारपट्टीतील समुद्र तसेच नद्यांच्या जल प्रदुषणातील वाढ रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा ...

Read more

उल्हासनगर मनपा क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात तातडीने कार्यवाही करणार – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुक्तपीठ टीम उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात सर्वेक्षणानुसार १४७ इमारती धेाकादायक असल्याचे निदर्शनात आले असून, त्यापैकी १३९ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. ...

Read more

राज्यात लवकरच ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुक्तपीठ टीम पोलीस भरती २०१९ मधील रिक्त असलेल्या ५ हजार २९७ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडलेल्या उमेदवारांना लवकरच ...

Read more

“विकास हा मुळावर उठणारा नव्हे तर शाश्वत असावा” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुक्तपीठ टीम विकास करण्याच्या घाईमध्ये माणसाने अनेक गोष्टी गमावल्या आहेत. पर्यावरण बदल हा त्याचाच दुष्परिणाम आहे. त्याची जाणीव झाल्यानंतर देखील ...

Read more
Page 4 of 6 1 3 4 5 6

ताज्या बातम्या

error: Content is protected !!