Tag: राज्य सरकार

कमी पटसंख्येच्या शाळांबाबत राज्य सरकारने धोरण स्पष्ट करावे! : बाळासाहेब थोरात

मुक्तपीठ टीम युपीए सरकारने सर्वांच्या शिक्षणाची व्यवस्था लक्षात घेऊन शिक्षण हक्क कायदा केला आहे. या कायद्यानुसार ६ वर्षांपासून १४ वर्षांपर्यतच्या ...

Read more

“आधार कार्ड घेताना त्याची पडताळणी करा”, यूआयडीएआयचा राज्य सरकारला सल्ला!

मुक्तपीठ टीम आधार कार्ड ही भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सर्वात मोठी ओळख आहे. आधार आज प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज ...

Read more

१९९२-९३च्या मुंबई दंगलग्रस्तांना शोधा, नुकसानभरपाई द्या : सर्वोच्च न्यायालय

मुक्तपीठ टीम १९९२-९३ च्या काळात बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईची दंगल सर्वांना ठाऊक आहे. मुंबईकरांसाठी हा काळ अत्यंत दहशतीचा आणि भीतीदायक ...

Read more

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारचे पुरस्कार

मुक्तपीठ टीम सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी स्वराज्य मिळवले, आता त्याच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या साथीने सुराज्याकडे वाटचाल करण्याचा संकल्प करूया असे आवाहन ...

Read more

संदेशनंतर प्रथमेशही गेला…गोविंदांच्या सुरक्षेकडे केलेले दुर्लक्ष हे उत्सवांवरचे खरे विघ्न!

सरळस्पष्ट प्रथमेश सावंत या अवघ्या २० वर्षांच्या तरुण गोविंदाने अखेर अखेरचा श्वास घेतला. या वर्षी दहिहंडी खेळताना वरच्या थरावरून कोसळल्याने ...

Read more

शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधातील #मराठी_शाळा_वाचवा ट्विटर मोहीमेला जोरदार प्रतिसाद

अपेक्षा सकपाळ राज्य सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषद शाळा बंद करून त्यावरील खर्च वाचवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Read more

हत्तीरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार

मुक्तपीठ टीम हत्तीरोग निर्मूलनासाठी शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. देशात या रोगावर उपाययोजना करण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. ...

Read more

सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रीकेशन उत्पादन, वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपनीला राज्य सरकार सहकार्य करणार

मुक्तपीठ टीम सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रीकेशन उत्पादनाला राज्यात प्रोत्साहन देण्यासाठी वेदांता कंपनीस गुंतवणुकीसाठी संपूर्ण सहकार्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ ...

Read more

अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी काँग्रेस राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार : नाना पटोले

मुक्तपीठ टीम राज्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. दोघांचे सरकार असुन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे मंत्री आहेत. सरकार अस्तित्वात ...

Read more

पंधरा दिवस झाले तरी सरकार जाग्यावर आले नाही – जयंत पाटील

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रातील जनतेसमोर निसर्गाने संकट उभे करुन मोठे प्रश्न निर्माण केले आहेत. मात्र, अजूनही सरकार जाग्यावर आलेले नाही त्यामुळे ...

Read more
Page 1 of 10 1 2 10

ताज्या बातम्या

error: Content is protected !!