Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

उत्तर प्रदेश, बंगालमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठीही आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचे

May 3, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
sitaram kunte

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने गेले काही दिवस कडक निर्बंधांचे पाऊल उचलले आहेत. रुग्णसंख्या नियंत्रणातून आता फायदे मिळू लागलेले असताना सध्या संसर्ग उफाळलेल्या परराज्यातून नवा संसर्ग पसरू नये, यासाठी राज्य सरकारने उत्तरप्रदेश, बंगाल सारख्या संसर्ग उफाळलेल्या राज्यांमधून येणाऱ्यांसाठीही आरटी-पीसीआर चाचणीचे निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचे केले आहेत.

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या आदेशानुसार कोरोना ही महामारी आपत्ती असल्याची अधिसूचना लागू असेपर्यंत या दोन्ही राज्यांना संवेदनशील उत्पत्तीचे स्थान मानले जाईल.या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

इतर राज्यांतून महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल ही दोन राज्येही कोरोना संवेदनशील आपत्तीची ठिकाणं असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या या नागरिकांसाठी निश्चित करण्यात आलेली एसओपी लागू असणार आहेत. त्यांना प्रवेशापूर्वी ४८ तास आधीचा निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट असल्यास राज्यांत प्रवेश मिळणार आहे.

यापूर्वी घोषित झालेली संसर्ग संवेदनशील राज्ये

  1. राजस्थान
  2. गुजरात
  3. दिल्ली
  4. गोवा
  5. केरळ
  6. उत्तराखंड

Tags: coronaMaharashtraprinciple secretary sitaram kunteUttar Pradeshआरटी-पीसीआर चाचणीउत्तर प्रदेशकोरोनाबंगालमहाराष्ट्रमुख्य सचिव सीताराम कुंटे
Previous Post

#मुक्तपीठ सोमवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

केंद्राने लॉकडाऊन लावण्याचा विचार करावा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Next Post
lockdown sc

केंद्राने लॉकडाऊन लावण्याचा विचार करावा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!