Tag: महाराष्ट्र सरकार

शेतात ऊस वाळून लाकडं झाली…गोड ऊसाची कडू नाही दाहक कहाणी!

डॉ. गणेश नानासाहेब गोळेकर भारत हा कृषीप्रधान देश. देशातील ५५ टक्के लोक आजही शेतीवर अवलंबून आहेत. देशाच्या सकल उत्पन्नात १८ ...

Read more

राज्य सरकारच्या भोंगे बैठकीत काही ठरलंच नाही! भाजपाचा बहिष्कार, मनसे भूमिकेवर ठाम!

मुक्तपीठ टीम सोमवारी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीला सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांना बोलावलं होतं. मात्र भाजपाने या बैठकीवर ...

Read more

कोण खरं, कोण खोटं? राज्य सरकार की केंद्र सरकार! वाचा वीज टंचाईसाठी जबाबदार कोळशाबद्दलचा केंद्राचा दावा…

मुक्तपीठ टीम केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील अघोषित संघर्षामुळे महाराष्ट्राला वीजेच्या भारनियमनाचा ताप सहन करावा लागत असून महाराष्ट्र होरपळत असल्याची ...

Read more

गर्भलिंग निदान करणाऱ्या सेंटरवर कडक कारवाई; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुक्तपीठ टीम राज्यात गर्भलिंग निदान करणाऱ्या केंद्रांवर कडक कारवाई केली जाणार असून गर्भलिंग निदान करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी ...

Read more

सोलापूर-गुलबर्गा महामार्ग भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याच्या सूचना देणार- बाळासाहेब थोरात

मुक्तपीठ टीम सोलापूर -गुलबर्गा या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात काही त्रुटी येत असतील तर त्यात जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात येतील, ...

Read more

पुणे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरणमंत्री-नगरविकासमंत्र्यांच्या उपस्थितीत मार्ग- संजय बनसोडे

मुक्तपीठ टीम पुणे शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कायमस्वरुपी प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी पर्यावरणमंत्री आणि नगरविकासमंत्र्यांच्या उपस्थितीत ...

Read more

टेंभू सिंचन प्रकल्पातील पाणी फेरनियोजनाचे काम अंतिम टप्प्यात- जयंत पाटील

मुक्तपीठ टीम टेंभू उपसा सिंचन प्रकल्पातील पाण्याच्या फेरनियोजनाचे काम अंतिम टप्प्यात असून यावर महिनाभरात अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे जलसंपदामंत्री ...

Read more

टेंभुर्णी ते कुसळंब आणि कुसळंब ते येडशी रस्त्याचे चौपदरीकरण होणार- दत्तात्रय भरणे

मुक्तपीठ टीम सोलापूर जिल्ह्यातील म्हसवड-अकलूज-टेंभुर्णी या ५७ कि.मी. लांबीच्या दुपदरी रस्त्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून मे २०२२ पर्यंत ...

Read more

“नैना प्रकल्पामुळे शेतकऱ्यांवर व भूमिपुत्रांवर कुठलाही अन्याय होणार नाही!”

मुक्तपीठ टीम मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबईची स्थापना करण्यात आली. नैना प्रकल्पाची स्थापना दि. १० जानेवारी २०१३ रोजी करण्यात आली. ...

Read more

टेंभापुरी मध्यम प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात लवकरच बैठक – जयंत पाटील

मुक्तपीठ टीम औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी मध्यम प्रकल्पाचे काम नोव्हेंबर १९४९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू करण्यात आले. या ...

Read more
Page 2 of 7 1 2 3 7

ताज्या बातम्या

error: Content is protected !!