Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

कोल्हापूरचा कौल आघाडीला! वाढत्या मताधिक्यासह पुढे सरसावणाऱ्या जयश्री जाधवांचा विजय निश्चित!

April 16, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Kolhapur (2)

मुक्तपीठ टीम

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा कौल आता महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांना गेलेला दिसत आहे. हा कौलही तसा चांगल्या फरकाने असेल, असं आतापर्यंत आघाडीला मिळालेल्या मताधिक्यामुळे दिसत आहे. ताज्या फेरीअखेर कोल्हापूरकरांनी काँग्रेसच्या जयश्री जाधवांना ७९ हजारापेक्षा जास्त मते तर भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांनी ६४ हजार मते दिल्याचे स्पष्ट झाले आहे. २१ व्या फेरीअखेर १५ हजारांच्या मताधिक्याने पुढे असणाऱ्या आघाडीचं मताधिक्य वाढतच चाललं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय निश्चित मानला जात आहे. निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, मतांच्या टक्केवारीच्या हिशेबात आघाडीला ५४ टक्क्यांपेक्षा जास्त मते तर भाजपाला ४३ टक्के मते मिळाली आहेत.

पोटनिवडणुकांच्या सामन्यांमध्ये आता २-१

  • महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आल्यापासून झालेल्या यापूर्वीच्या दोन पोटनिवडणुकांमध्ये एक आघाडीला तर एक भाजपाला मिळाली होती.
  • त्यामुळे लोकप्रियता नेमकी कुणाची त्यावर परस्परांच्या विरोधातील दावे प्रतिदावे होत होते.
  • आताची तिसरी पोटनिवडणूक आघाडीच्या काँग्रेस उमेदवार जिंकत असल्याने २-१ असा निकाल दिसत आहे.
  • तीन पोटनिवडणुकांपैकी दोन आघाडीने तर एक भाजपाने जिंकली आहे.

Tags: BJPJayashree JadhavKolhapurMVASatyajit Kadamकोल्हापूरजयश्री जाधवमहाविकास आघाडीसत्यजित कदम
Previous Post

दलित पँथरतर्फे शशिकांत कांबळे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार’

Next Post

“बदल हेच सत्य मानून वाटचाल केल्यास यश नक्की”

Next Post
Dr. Dinkar Kharat's at Distribution of 'Savitrijyoti' and 'Ramai-Bhimrao' National Awards

"बदल हेच सत्य मानून वाटचाल केल्यास यश नक्की"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!