Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

विसरा ट्रॅफिक जाम, लोकल गर्दी, मुंबई ते नवी मुंबई चला पाण्यातून!

February 27, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
jak vahatuk

मुक्तपीठ टीम

 

नवी मुंबईकडे जाणाऱ्या लोकांसाठी ही बातमी खूप खास आहे. महाराष्ट्र सरकार लवकरच मुंबई ते नवी मुंबई दरम्यान जलवाहतूक सुरू करणार आहे. यामुळे लोकल ट्रेनमधील गर्दी व त्रासातून केवळ लोक मुक्त होणार नाहीत तर, त्यांचा वेळही वाचणार आहे.

 

ही बोट मुंबईतील प्रिन्सेस डॉक येथून सुरू करुन बेलापूरला जाईल. मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही वर्षांत ते मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या शहरांशीही जोडणारी जलवाहतूक सुरू करणार आहेत. यासंदर्भातील जवळपास सर्व कामे पूर्ण झाली आहेत.

 

राजीव जलोटा यांच्या म्हणण्यानुसार, ठाण्यातील वाशी, नेरूळ, ऐरोली आणि मीठ बंदर येथे थांबे देण्यात येणार आहेत. जलमार्गाने प्रवास केल्यानंतर १ तासाच्या आत मुंबईहून नवी मुबईत पोहोचता येते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Mumbai to Navi MumbaiWater transportट्रॅफिक जामनवी मुंबईमुंबईमुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा
Previous Post

साताऱ्याचे विद्यार्थी हुशार, सर्वत्र-सर्व काळ चालणाऱ्या एसी पीपीई किटचा शोध

Next Post

औरंगाबादच्या खाम नदीच्या स्वच्छतेसाठी धार्मिक नेतेही सरसावले

Next Post
Kham river

औरंगाबादच्या खाम नदीच्या स्वच्छतेसाठी धार्मिक नेतेही सरसावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!