Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“आता दिसणारे अडथळे हटलेत, लवकरच तिन्ही कृषि कायदेही हटतील”- राहुल गांधी

October 29, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
rahul gandhi on delhi border baricates

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ गेल्या एका वर्षापासून शेतकरी दिल्लीच्या सर्व सीमेवर आंदोलन करत आहेत. २६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारामुळे दिल्ली पोलिसांनी दिल्ली सीमेवर बॅरिकेट्स टाकून रस्ते बंद केले होते. आता हे रस्ते पुन्हा एकदा सुरु करण्यात येत आहेत. गुरुवारी टिकरी सीमेकडे जाणारा रस्ता खुला करण्यात आला, त्यानंतर शुक्रवारी दिल्ली पोलीस गाझीपूर सीमेवरील बॅरिकेडिंग हटले आहेत. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

 

राहुल गांधींचे ट्विट

  • या घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.
  • त्यांनी आपल्या ट्विटर लिहिले की, आता दिसणारे अडथळे हटलेत, लवकरच तिन्ही कृषि कायदेही हटतील”… अन्नदाता सत्याग्रह झिंदाबाद!
  • दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेजवळील गाझीपूरमधील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणाहून बॅरिकेड्स हटवण्यास सुरुवात केली आहे.

 

अभी तो सिर्फ़ दिखावटी बैरिकेड हटे हैं,
जल्द ही तीनों कृषि विरोधी क़ानून भी हटेंगे।

अन्नदाता सत्याग्रह ज़िंदाबाद!#FarmersProtest

— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 29, 2021

बॅरिकेड्स कधी लावले

  • केंद्राच्या तीन कृषी कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी दिल्लीत ‘ट्रॅक्टर रॅली’ दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर, पोलिसांनी लोखंडी आणि सिमेंटचे बॅरिकेड्स आणि काटेरी तारा लावल्या होत्या.
  • पोलिस अधिकारी आणि मजूर गाझीपूरमधील राष्ट्रीय महामार्ग-९ वर लावलेले लोखंडी खिळे काढताना दिसले.

Tags: delhidelhi policeFarmers protestrahul gandhiतीन कृषी कायदादिल्लीदिल्ली पोलीस
Previous Post

एमपीएससी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना ३० व ३१ ऑक्टोबरला लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा

Next Post

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी २९३ कोटी मंजूर

Next Post
Mantralaya

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी २९३ कोटी मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!