Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

#शेतकरीआंदोलन संजय राऊतांचा भाजपला प्रश्न: “जो प्रश्न विचारतो तो देशद्रोही कसा?”

February 5, 2021
in घडलं-बिघडलं
0
Sanjay Raut

मुक्तपीठ टीम

 

दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून संपूर्ण देशातील वातावरण तापले आहे. संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू आहे. तर आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू करण्यात आली असून विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करत आहेत. शेतकरी आंदोलन हाताळण्यावरुन विरोधक केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील केंद्रावर निशाणा साधला आहे.

 

“जो सरकारला प्रश्न विचारतो, त्याला देशद्रोही ठरवले जाते”, अशी टीका त्यांनी भाजप सरकारवर केली आहे. हे असं कसं असा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला आहे. पद्म पुरस्कार विजेते पत्रकार राजदीप सरदेसाई, काँग्रेस नेते शशी थरूर, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनावर लिहिणारे पत्रकार मनजीत सिंह आणि अशा अनेक लेखक, पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे संजय राऊत यांनी सदनात म्हटले.

 

तसेच “ट्रॅक्टर रॅली दरम्यान राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे संपूर्ण देश दु:खी असल्याचे सांगताना दिप सिद्धूला अद्याप अटक का करण्यात आलेली नाही? ते केले नाही पण सरकारने २०० शेतकऱ्यांना अटक केली आहे”, असे म्हणत राऊतांनी सरकारला टोला लगावला आहे.


Tags: Farmer Delhi ProtestFarmer protestFarmer tractor rallyshivsena sanjay rautदिप सिद्धूदिल्ली शेतकरी आंदोलनसंजय राऊत
Previous Post

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मराठा आरक्षणासंदर्भात पुढील सुनावणी ८ मार्चला

Next Post

#व्हाअभिव्यक्त! तटबंदीचा अर्थ काय ?

Next Post
tatbandi

#व्हाअभिव्यक्त! तटबंदीचा अर्थ काय ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!