Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाची समिती मान्य नाही, कायदा रद्द होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार!

January 14, 2021
in घडलं-बिघडलं
0
farmer delhi

मुक्तपीठ टीम 

 

तीन कृषी कायद्यांवर चार सदस्यीय समिती गठित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय शेतकरी आंदोलकांना मान्य नाही. ते कोणत्याही समितीसमोर येणार नाहीत, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले. या कायद्याबाबत शेतकरी न्यायालयात गेले नाहीत, सरकारच्या वतीने याचिका दाखल केली. आंदोलनाच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे शेतकरी नेत्यांनी स्वागत केले असले तरी समितीशी ते सहमत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शेतकरी नेते व संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य बलबीरसिंग राजेवाल, डॉ. दर्शन पाल, जगमोहनसिंग, जगजितसिंग दललेवाल, प्रेमसिंह भंगू, रमिंदर पटियाल यांनी कुंडली सीमेवर पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्यासंदर्भात तयार केलेल्या समितीमध्ये ज्या चार नावांचा समावेश केला आहे त्यांनी यापूर्वीच या कायद्यांना पाठिंबा दर्शविला असल्याचे शेतकरी नेते सांगितले. या कायद्यासंबंधित त्यांचे समर्थन करणारे लेख अनेक वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले आहेत. केवळ विषय भरकटवण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. हे तिन्ही कायदे संसद व केंद्र सरकारने लागू केले आहेत. आमचा लढा सरकारबरोबर आहे. कायदा रद्द करावा अशी आमची मागणी आहे.

 

कायदा रद्द होईपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार. ते आणखी तीव्र केले जाऊ शकते. सध्या दिल्लीचे पाच मार्ग बंद आहेत, भविष्यात १० मार्ग बंद होऊ शकतात. हे आंदोलन देशभरही पसरले जाईल. शेतकरी नेते राजेवाल म्हणाले की, १५ च्या बैठकीनंतर ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल, २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर मोर्चाबद्दल लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ट्रॅक्टर मोर्चाची रूपरेषा १५ जानेवारीच्या बैठकीनंतर निश्चित होईल, परंतु हे आंदोलन शांततेत होईल.

 

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यूपीच्या गेटवर सांगितले की आंदोलन सुरूच राहील. २६ जानेवारीचा मोर्चा दिल्ली येथे होईल. सर्वोच्च न्यायालयाने शेतकर्‍यांबद्दल सकारात्मक दृष्टीकोन दर्शविला आहे, ज्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.

 

कृषी कायदे रद्द करावेत आणि किमान आधारभूत किंमत कायदा करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.


Tags: FarmerFarmer Delhi ProtestFarmer protestfarmer tractor marchFarmersProtestदिल्ली शेतकरी आंदोलनशेतकरीशेतकरी आंदोलनशेतकरी ट्रॅक्टर मोर्चाशेतकऱ्यांसोबत_आम्हीस्वाभिमानी शेतकरी संघटना
Previous Post

चहा आणि कॉफीमधील कॅफिन मेंदूला सक्रिय तर करतेच, परंतु रक्तदाब देखील वाढवते…

Next Post

कडक सुरक्षा…वेगवान वाहतूक…मुंबईत कोरोना लस पोहचली!

Next Post
corona vaccine

कडक सुरक्षा...वेगवान वाहतूक...मुंबईत कोरोना लस पोहचली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!