Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

“मंत्र्यांमुळे शेतकऱ्यांना ऊस पेटवावा लागला!” देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

February 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
Ahmednagar Sugarcane burnt by farmers

मुक्तपीठ टीम

अहमदनगरमधील नेवाशात एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील उभा ऊस पेटवून दिल्याचा व्हिडीओ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केला आहे. शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांचा साखर कारखाना त्यांना मते देत नाहीत त्या शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना असं पाऊल उचलावं लागत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केला आहे.

 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणार्‍या शिवसेनेचे मंत्री शेतकर्‍यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण. शेतमाल खरेदी करताना सुद्धा राजकीय मापदंड लावणार्‍या पक्षांना खरे तर लाज वाटली पाहिजे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही? pic.twitter.com/VyQD0yVe4H

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2021

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर कडक टीकेच्या फैरी झाडल्या आहेत, “दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणार्‍या शिवसेनेचे मंत्री शेतकर्‍यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण. शेतमाल खरेदी करताना सुद्धा राजकीय मापदंड लावणार्‍या पक्षांना खरे तर लाज वाटली पाहिजे, असं त्यांनी म्हटले आहे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही?, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

 

आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकर्‍यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकर्‍यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून पुढचे कर्ज नाही. म्हणजे शेतकर्‍यांनी जगायचेच नाही. pic.twitter.com/hs2QFq48HW

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2021

“आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकर्‍यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकर्‍यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून पुढचे कर्ज नाही. म्हणजे शेतकर्‍यांनी जगायचेच नाही,” अशी माहिती त्यांनी मांडली आहे.

 

आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकर्‍यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकर्‍यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून पुढचे कर्ज नाही. म्हणजे शेतकर्‍यांनी जगायचेच नाही. pic.twitter.com/hs2QFq48HW

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2021

त्यांच्या आरोपानुसार, “मुळा साखर कारखान्याच्या माध्यमातून नेवासा येथे हा प्रताप चालला आहे. शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी हे चालवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ हस्तक्षेप करीत या शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा, ही माझी माफक अपेक्षा आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे. करतानाच किमान अन्नदात्याला तरी पक्षीय चष्म्यातून बघू नका, असेही त्यांनी बजावले आहे.


Tags: ahmednagardevendra fadnavisShankarrao GadakhShivsenaअहमदनगरमुख्यमंत्री उद्धव ठाकरेविरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसशंकरराव गडाख
Previous Post

आता ‘या’ कामगारांवर घराजवळच्या खाजगी रुग्णालयातही उपचार!

Next Post

आयपीएल लिलावानंतर अर्जुन तेंडुलकर ट्रोल; पण मुंबई इंडियन्सचे कोच काय म्हणतात?

Next Post
arjun tendulkar

आयपीएल लिलावानंतर अर्जुन तेंडुलकर ट्रोल; पण मुंबई इंडियन्सचे कोच काय म्हणतात?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!