Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मुंबईत घरोघरी लसीकरणाचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला!

April 3, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Door to Door

मुक्तपीठ टीम

 

काही दिवसांपासून पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये लसीकरणाला गती मिळावी आणि दिव्यांग, व्याधिग्रस्तांना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी घरोघरी लसीकरणाचा प्रस्ताव मुंबई मनपाने तयार केला होता. हा प्रस्ताव मनपाने मंजुरीसाठी केंद्राला पाठविला होता. मात्र, हा प्रस्ताव केंद्राकडून फेटाळण्यात आला आहे.

 

केंद्राने वेगळ्या प्रस्तावाला मान्यता नाकारल्यामुळे मुंबईतील एका मोठ्या वर्गाचा लसीकरणाचा त्रास संपवण्याच्या प्रयत्नाला खिळ बसली आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या दाव्यानुसार दावा केला आहे की, जर केंद्राने ‘डोअर डू डोअर’ लसीकरणाला मान्यता दिली असती तर जवळपास मुंबईतील दीड लाख लोकसंख्येला फायदा झाला असता. जे अंपग, दृष्टीहिन, जेष्ठ नागरिक आणि अंथरूणाला खेळले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते लसीकरण सूक्ष्म पातळीवर नेण्याची आमची योजना आहे, ज्यामुळे लसीकरणासाठी लोकांना २ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करावा लागणार नाही. पण त्याचवेळी लसीकरण केल्यानंतर लाभार्थींना निरीक्षणाखाली ठेवणे आवश्यक असल्याचा दावा करत डोअर डू डोअर लसीकरण कसे उपयोगी पडणार नाही हे स्पष्ट केले आहे. “जर लोकांना घरीच लसीकरण सुरु केले तर त्यात बराच वेळा लागू शकतो. गती मिळण्यापेक्षा लसीकरण प्रक्रिया हळू होईल”, असे केंद्राला वाटते.


Tags: mumbaiअतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणीकेंद्रीय आरोग्य मंत्रालयडोअर डू डोअरलसीकरण
Previous Post

ठळक बातम्या : १) पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता केवळ एक दिवस उरला असून ३१ मार्चपर्यंत पॅन कार्ड ला  आधार कार्ड लिंक केलं नाही तर तुमचे पॅन कार्ड बंद पडणार आहे. केंद्र सरकारने आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर आयकर कायद्याच्या नियमानुसार, या काळात जर आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक न केल्यास तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. २) राज्यात आणि मुंबईत कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. परिणामी मुंबई महापालिकेने कोरोनासंबंधी नवी गाईडलाईन जारी केली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग पाहता सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड्स भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेण्याच्या सूचना मुंबई महापालिकेने केल्या आहेत. कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत वॉर्ड वॉर रुम तयार करण्यात येणार आहेत. कोरोना रुग्णांना थेट बेड न देण्याची सूचना मुंबई महापालिकेने केली आहे.  ३) राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.  पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत ही जमावबंदी लागू आहे. २७ मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणारे हे निर्बंध १५ एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत.  मुंबईत जमावबंदीचे पालन काटेकोरपण केलं जात आहे. रात्री मुबंईत ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. ४) करोनावर मेडिकलमध्ये (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय) उपचार घेत असलेल्या एका वृद्धाने सोमवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मेडिकलच्या बेसमेंटमध्ये मागच्याच आठवड्यात सुरू झालेल्या वार्डात हा प्रकार घडला आहे. ५) जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा आज, मंगळवारी ३० मार्च होणार आहे. संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहू नगरपंचायतीतर्फे सोहळ्याची तयारी करण्यात आली असून, यंदा केवळ ५० जणांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. त्यामुळे देहू गावाच्या हद्दीत दोन दिवसांची संचारबंदी लागू असून, देऊळवाडा आणि गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Next Post

कोरोनाचे बळी ठरलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत करा

Next Post
kapil

कोरोनाचे बळी ठरलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!