Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

शेतकरी आंदोलन – १०१व्या दिवशीही माघार नाहीच! उलट आक्रमकता वाढवण्यासाठी चर्चा

March 7, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
शेतकरी आंदोलन – १०१व्या दिवशीही माघार नाहीच! उलट आक्रमकता वाढवण्यासाठी चर्चा

मुक्तपीठ टीम

केंद्रातील मोदी सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतरही शेतकरी माघारीसाठी तयार नाहीत. शनिवारी १००व्या दिवशी शेतकर्‍यांनी द्रुतगती मार्गासह दिल्लीकडे जाणारा मार्ग रोखण्यात आला होता. सुमारे पाच तास एक्स्प्रेस वे जाम झाला.

शेतकरी आंदोलनाच्या आजच्या १०१व्या दिवशीही आंदोलक ठाम असून कृषी कायदे मागे घ्या आणि किमान हमी दराला कायदेशीर दर्जा द्या, या मागणीसाठी ते आग्रही आहेत. सरकारशी चर्चा करण्यास तयार असल्याचेही शेतकरी नेत्यांनी सांगितले, पण चर्चा करण्यासाठी कोणतीही अट नसावी असे ते म्हणाले.

शेतकरी नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन अधिक तीव्र करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने ९ मार्च रोजी बैठक बोलावली आहे. शेतकरी सरकारशी चर्चा करण्यास नेहमी तयार असतात. लोकशाहीतील कोणत्याही समस्येचे निराकरण वाटाघाटीतून होईल. परंतु, सत्तेत असलेल्यांनी शेतकरी नेत्यांना औपचारिक आमंत्रण पाठवावे, जसे पूर्वीच्या चर्चेदरम्यान केले गेले होते. सरकारच्या सशर्त वाटाघाटीमुळे प्रश्न सुटणार नाहीत.

दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनाशी संबंधित शेतकऱ्यांनी – सिंघू सीमा, टिकारी बॉर्डर आणि गाजीपूर बॉर्डर – संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत नाकाबंदी केली. पलवलमध्ये केएमपी एक्स्प्रेस वे रोखतत शेतकर्‍यांनी लोकगीते गात आपला निषेध नोंदविला. यावेळी, शांततापूर्ण मार्गाने धरणे चालू होते. हे पाहता सर्व सीमावर्ती भागात सुरक्षा वाढविण्यात आली.


Tags: Farmer protestFarmer Protest DelhiNarendra modiसिंघू सीमा
Previous Post

मुकेश आणि अनिल अंबानी…दोन भाऊ, दोन कट आणि ‘हे’ गूढ साम्य!

Next Post

#मुक्तपीठ रविवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post
top 10 bulletin

#मुक्तपीठ रविवारचे 'टॉप-१० व्हायरल बुलेटिन'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!