दमदार विजयानंतरही ‘या’ कारणामुळे टीम इंडियाला बसू शकतो मोठा धक्का!

मुक्तपीठ टीम   इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत भारताने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भारताने दमदार खेळी करत इंग्लंडशी १-१ अशी बरोबरी केली. पण विजयानंतरही भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मोठा धक्का म्हणजे भारतीय कर्णधार विराट कोहलीवर बंदी घातली जाण्याची शक्यता.   सामन्यात काय … Continue reading दमदार विजयानंतरही ‘या’ कारणामुळे टीम इंडियाला बसू शकतो मोठा धक्का!