Tag: कृषिमंत्री दादाजी भुसे

नाशिकमध्ये कृषि पुरस्कार प्रदान सोहळा, २ मे रोजी १९८ शेतकऱ्यांचा होणार सन्मान!

मुक्तपीठ टीम राज्यातील कृषि, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्‍पादन- उत्‍पन्‍नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या ...

Read more

पंतप्रधान किसान सन्मान योजना: शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी मोहीम

मुक्तपीठ टीम केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे राज्यात उत्तम काम सुरु आहे. राज्यातील ८ लाख ८६ हजार शेतकरी ...

Read more

शेतकऱ्यांना जुन्या दराने खताची विक्री करावी- कृषिमंत्री दादाजी भुसे  

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात सध्या रब्बी ऊन्हाळी हंगाम पेरण्या सुरू आहेत. ऊस, फळबागा, भाजीपाला गहू या पिकांसाठी शेतकऱ्यांकडून खताची मागणी वाढत आहे.  त्यामुळे रासायनिक ...

Read more

महिला शेतकरी, शेतमजुरांनाही राज्याचे कृषी खाते प्रशिक्षण देणार

मुक्तपीठ टीम राज्यातील कृषि आणि कृषि संलग्न विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण देतानाच वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन ...

Read more

राज्यात अधिक ठिबक क्षेत्र वाढण्यासाठी शासन प्रयत्नशील – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुक्तपीठ टीम राज्यातील ठिबक सिंचन क्षेत्र अधिक वाढावे यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. ठिबक सिंचन फक्त फळबागेपुरते मर्यादित न ...

Read more

रासायनिक खत वापर कमी करण्याचे महाराष्ट्राचे प्रयत्न, केंद्र सरकारकडूनही दखल!

मुक्तपीठ टीम शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी व्हावा आणि जैविक खतांचा वापर वाढावा यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांची दखल केंद्र ...

Read more

“मालेगाव-मनमाड -कोपरगाव बीओटी रस्त्याची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी”

मुक्तपीठ टीम मालेगाव-मनमाड -कोपरगाव बीओटी रस्त्याचा जो भाग नादुरुस्त आहे त्याचे डांबरीकरण व नूतनीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे असे निर्देश ...

Read more

“शेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषि संकुल असावे”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुक्तपीठ टीम राज्यातील शेतकरी आणि शेती हीच आपली प्राथमिकता आहे. शेतकऱ्यांसाठी नव्या संकल्पनेतून काम करण्यात येत आहे. वाशिम येथे उभारण्यात ...

Read more

“स्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल”: गुलाबराव पाटील

मुक्तपीठ टीम स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून ...

Read more

मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्यायासाठी तरुण शेतकऱ्याचं कृषिमंत्री दादाजी भुसेंना पत्र

मुक्तपीठ टीम   मराठवाड्यातील खरीपाची पिके अतिवृष्टीने अनेक मोठ्या प्रमाणात उध्वस्त होऊनही पिक विम्यातून वगळण्यात आली आहेत. ती नांदेड जिल्ह्यातील ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

error: Content is protected !!