“फोन टॅपिंग चुकीचे असेल तर इतके दिवस सरकार काय करत होते?”

मुक्तपीठ टीम   तत्कालीन गुप्तवार्ता आयुक्त रश्मी शुक्ला यांनी राज्य सरकारची परवानगी घेऊनच बदल्यांच्या व्यवहारांविषयी फोन टॅपिंग केले होते, अशी माहिती आहे. पण त्यांनी केलेले फोन टॅपिंग चुकीचे होते तर इतके दिवस राज्य सरकार काय करत होते, बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आल्यानंतरच हे टॅपिंग चुकीचे का वाटू लागले, असे सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा … Continue reading “फोन टॅपिंग चुकीचे असेल तर इतके दिवस सरकार काय करत होते?”