“अर्थमंत्री सांगतात तेवढे करचुकवे नागरिकच नाहीत!”
मुक्तपीठ टीम देशातील १२५ कोटी जनतेपैकी केवळ ३ कोटी ७० लाख नागरिकच आयकर भरतात असे देशाचे अर्थमंत्री वारंवार मांडतात. मात्र, प्रत्यक्षात त्यांचा दावा निरर्थक आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन यांनी म्हटले आहे. याविषयी चाटर्ड अकाऊंटन्ट आणि कंपनी सेक्रेटरींच्या संघटनांच्या वतीने अर्थमंत्र्यांना एक पत्र लिहिण्यात आले असल्याची माहितीही महाजनांनी दिली आहे. … Continue reading “अर्थमंत्री सांगतात तेवढे करचुकवे नागरिकच नाहीत!”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed