‘मुंबई मेट्रो’ आणि प्रवाशांचं सामाजिक अंतराला ‘अंतर’

मुक्तपीठ टीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉकडाऊन पाहिजे की नको ते तुम्हीच ठरवा, असे आवाहन महाराष्ट्रातील नागरिकांना केले आहे. त्यासाठी त्यांनी जर नागरिकांनी आवश्यक कोरोना सुरक्षा नियम पाळले तर त्यांना लॉकडाऊन नको, आणि जर सुरक्षा नियम नाही पाळले तर लॉकडाऊन पाहिजे असे मानले जाईल, असे स्पष्ट केले होते. मुंबई मेट्रोच्या यंत्रणेला आणि प्रवाशांनाही कोरोना … Continue reading ‘मुंबई मेट्रो’ आणि प्रवाशांचं सामाजिक अंतराला ‘अंतर’