Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सात वर्षात केवळ मोदींच्या विध्वंसक गोष्टींचे उत्सवच, सत्तर वर्षात काँग्रेसकडून देशात लोकशाही रुजवण्याचे काम”- खासदार कुमार केतकर

सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात '७० वर्षे व ७ वर्षे' विषयावर व्याख्यान

December 7, 2021
in घडलं-बिघडलं
0
कुमार केतकर यांचे प्रतिपादन

मुक्तपीठ टीम

“पंडित नेहरूंनी दूरदृष्टी ठेवून निवडणूक आयोग, नियोजन आयोग, मतदानाचा अधिकार, संशोधन संस्था, सार्वजनिक क्षेत्राची बांधणी केली. विकासाची धोरणे राबवत देशाला आकार दिला. इंदिरा गांधी यांनी आपल्या खंबीर नेतृत्वाने देशाला सर्वार्थाने सक्षम बनवले. राजीव गांधी यांनी तंत्रज्ञान आत्मसात करत भारताला तरुण व अद्ययावत बनवले. सत्तर वर्षात काँग्रेसने केलेल्या विकासाचा, उभारलेल्या संस्थांचा, धोरणांचा विध्वंस करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. खासगीकरण आणि केवळ शब्दांचा खेळ करून गेल्या सात वर्षात मोदी सरकार केवळ विध्वंसक गोष्टींचा उत्सव साजरा करण्यात दंग आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक खासदार कुमार केतकर यांनी केले. मोदी आणि भक्तमंडळी ‘देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारत भ्रष्टाचारमुक्त झाला’, अशा अविर्भावात वावरत असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
कुमार केतकर यांचे प्रतिपादन
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात ‘७० वर्ष आणि ७ वर्ष’ या विषयावरील व्याख्यानात कुमार केतकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी काँग्रेसच्या महाराष्ट्र सह-प्रभारी सोनलबेन पटेल, संयोजक माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश कमिटीचे संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अजित दरेकर, सुजाता शेट्टी, रफिक शेख, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.
कुमार केतकर म्हणाले, “भारतीय राज्यघटना देशाला समर्पित करत काँग्रेसने लोकशाही रुजवण्याचे काम केले. भविष्याचा वेध घेत नेहरूंनी अर्थव्यवस्थेला प्रगतीपथावर घेऊन जाणारे निर्णय घेतले. बँकांचे राष्ट्रीयीकरण, लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राबवलेल्या योजना, विविध शैक्षणिक-संशोधन, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांची उभारणी या काळात झाली. आज या सर्व संस्थांचा, काँग्रेसच्या काळात झालेल्या विकासाचा लाभ घेत मोदी आणि त्यांच्या सरकारमधील लोक ‘काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले?’ हा प्रश्न बालिशपणे विचारत आहेत. गांधी-नेहरू कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करताना त्यांचा त्याग ही मंडळी विसरतात, हे दुर्दैव आहे.”
कुमार केतकर यांचे प्रतिपादन
“नियोजन आयोग बरखास्त करणे, सरकारी संस्थांचे खासगीकरण करणे, नोटबंदीसारखा निर्णय लादणे अशा कितीतरी विध्वंसक गोष्टी या सात वर्षात झाल्या आहेत. इतिहास आणि भूगोल या दोन्हीचा अभाव असलेले मोदी आज गांधींना चांगले म्हणतात, तर नेहरूंवर टीका करतात. हा दुटप्पीपणा २०२४ नंतर कदाचित संपले आणि ते गांधींवरही टीका सुरु करतील. विध्वंसक गोष्टी अंगाशी येताहेत, असे जाणवले की काँग्रेसवर खापर फोडायचे ही रणनीती आहे. भाजपला, संघालाही मोदी नकोसे आहेत. पण त्यांचा नाईलाज होतोय. खोटी आकडेवारी, लबाड धोरणे राबवून जनतेची फसवणूक करण्याचा सपाटा यांनी लावला आहे. शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची नाचक्की झाली आहे. २०१४ मध्ये भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आज झोपले आहेत, अरविंद केजरीवाल यांना जनलोकपालचा विसर पडला आहे,” असेही केतकर यांनी नमूद केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “काँग्रेसची विकासाची विचारधारा, परंपरा पुढे नेण्याचे काम सोनियाजीनी केले. सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास टाकून काम करण्याची संधी देण्याचा त्यांचा स्वभाव आहे. काँग्रेस कमिटी, केंद्रात राज्यमंत्री आणि पुढे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करत आले. पंतप्रधान कार्यालयात समन्वय साधण्याची आणि काँग्रेस कमिटीत त्यांना रिपोर्ट करण्याचे काम करायचो. सोनियजींबद्दल अनेकदा गैरसमज पसरवले जातात. मात्र, त्यांनी कधीही आपली मते लादली नाहीत. पंतप्रधान पदाचा कटाक्षाने त्यांनी सन्मान ठेवला. युपीए आणि मनमोहन सिंग सरकार उभारणीत सोनिया गांधी यांचे मोलाचे योगदान होते. मात्र, त्यांनी कधीही सरकारच्या कामात हस्तक्षेप केला नाही. मोदींनी निर्णयप्रक्रियेत एकाधिकारशाही आणली आहे. सात वर्षात सत्तर वर्षाच्या भरीव कामाची वाट लावणाऱ्या या मोदी सरकारला सत्तेपासून दूर करण्याची गरज आहे.”
प्रास्ताविक मोहन जोशी यांनी सांगितले. सूत्रसंचालन संजय बालगुडे यांनी केले. आभार प्रवीण करपे यांनी मानले.

मुक्तपीठ टीम

“पंडित नेहरूंनी दूरदृष्टी ठेवून निवडणूक आयोग, नियोजन आयोग, मतदानाचा अधिकार, संशोधन संस्था, सार्वजनिक क्षेत्राची बांधणी केली. विकासाची धोरणे राबवत देशाला आकार दिला. इंदिरा गांधी यांनी आपल्या खंबीर नेतृत्वाने देशाला सर्वार्थाने सक्षम बनवले. राजीव गांधी यांनी तंत्रज्ञान आत्मसात करत भारताला तरुण व अद्ययावत बनवले. सत्तर वर्षात काँग्रेसने केलेल्या विकासाचा, उभारलेल्या संस्थांचा, धोरणांचा विध्वंस करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. खासगीकरण आणि केवळ शब्दांचा खेळ करून गेल्या सात वर्षात मोदी सरकार केवळ विध्वंसक गोष्टींचा उत्सव साजरा करण्यात दंग आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक खासदार कुमार केतकर यांनी केले. मोदी आणि भक्तमंडळी ‘देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारत भ्रष्टाचारमुक्त झाला’, अशा अविर्भावात वावरत असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
कुमार केतकर यांचे प्रतिपादन
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात ‘७० वर्ष आणि ७ वर्ष’ या विषयावरील व्याख्यानात कुमार केतकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी काँग्रेसच्या महाराष्ट्र सह-प्रभारी सोनलबेन पटेल, संयोजक माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश कमिटीचे संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अजित दरेकर, सुजाता शेट्टी, रफिक शेख, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.
कुमार केतकर म्हणाले, “भारतीय राज्यघटना देशाला समर्पित करत काँग्रेसने लोकशाही रुजवण्याचे काम केले. भविष्याचा वेध घेत नेहरूंनी अर्थव्यवस्थेला प्रगतीपथावर घेऊन जाणारे निर्णय घेतले. बँकांचे राष्ट्रीयीकरण, लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राबवलेल्या योजना, विविध शैक्षणिक-संशोधन, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांची उभारणी या काळात झाली. आज या सर्व संस्थांचा, काँग्रेसच्या काळात झालेल्या विकासाचा लाभ घेत मोदी आणि त्यांच्या सरकारमधील लोक ‘काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले?’ हा प्रश्न बालिशपणे विचारत आहेत. गांधी-नेहरू कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करताना त्यांचा त्याग ही मंडळी विसरतात, हे दुर्दैव आहे.”
कुमार केतकर यांचे प्रतिपादन
“नियोजन आयोग बरखास्त करणे, सरकारी संस्थांचे खासगीकरण करणे, नोटबंदीसारखा निर्णय लादणे अशा कितीतरी विध्वंसक गोष्टी या सात वर्षात झाल्या आहेत. इतिहास आणि भूगोल या दोन्हीचा अभाव असलेले मोदी आज गांधींना चांगले म्हणतात, तर नेहरूंवर टीका करतात. हा दुटप्पीपणा २०२४ नंतर कदाचित संपले आणि ते गांधींवरही टीका सुरु करतील. विध्वंसक गोष्टी अंगाशी येताहेत, असे जाणवले की काँग्रेसवर खापर फोडायचे ही रणनीती आहे. भाजपला, संघालाही मोदी नकोसे आहेत. पण त्यांचा नाईलाज होतोय. खोटी आकडेवारी, लबाड धोरणे राबवून जनतेची फसवणूक करण्याचा सपाटा यांनी लावला आहे. शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची नाचक्की झाली आहे. २०१४ मध्ये भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आज झोपले आहेत, अरविंद केजरीवाल यांना जनलोकपालचा विसर पडला आहे,” असेही केतकर यांनी नमूद केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “काँग्रेसची विकासाची विचारधारा, परंपरा पुढे नेण्याचे काम सोनियाजीनी केले. सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास टाकून काम करण्याची संधी देण्याचा त्यांचा स्वभाव आहे. काँग्रेस कमिटी, केंद्रात राज्यमंत्री आणि पुढे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करत आले. पंतप्रधान कार्यालयात समन्वय साधण्याची आणि काँग्रेस कमिटीत त्यांना रिपोर्ट करण्याचे काम करायचो. सोनियजींबद्दल अनेकदा गैरसमज पसरवले जातात. मात्र, त्यांनी कधीही आपली मते लादली नाहीत. पंतप्रधान पदाचा कटाक्षाने त्यांनी सन्मान ठेवला. युपीए आणि मनमोहन सिंग सरकार उभारणीत सोनिया गांधी यांचे मोलाचे योगदान होते. मात्र, त्यांनी कधीही सरकारच्या कामात हस्तक्षेप केला नाही. मोदींनी निर्णयप्रक्रियेत एकाधिकारशाही आणली आहे. सात वर्षात सत्तर वर्षाच्या भरीव कामाची वाट लावणाऱ्या या मोदी सरकारला सत्तेपासून दूर करण्याची गरज आहे.”
प्रास्ताविक मोहन जोशी यांनी सांगितले. सूत्रसंचालन संजय बालगुडे यांनी केले. आभार प्रवीण करपे यांनी मानले.

मुक्तपीठ टीम

“पंडित नेहरूंनी दूरदृष्टी ठेवून निवडणूक आयोग, नियोजन आयोग, मतदानाचा अधिकार, संशोधन संस्था, सार्वजनिक क्षेत्राची बांधणी केली. विकासाची धोरणे राबवत देशाला आकार दिला. इंदिरा गांधी यांनी आपल्या खंबीर नेतृत्वाने देशाला सर्वार्थाने सक्षम बनवले. राजीव गांधी यांनी तंत्रज्ञान आत्मसात करत भारताला तरुण व अद्ययावत बनवले. सत्तर वर्षात काँग्रेसने केलेल्या विकासाचा, उभारलेल्या संस्थांचा, धोरणांचा विध्वंस करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. खासगीकरण आणि केवळ शब्दांचा खेळ करून गेल्या सात वर्षात मोदी सरकार केवळ विध्वंसक गोष्टींचा उत्सव साजरा करण्यात दंग आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक खासदार कुमार केतकर यांनी केले. मोदी आणि भक्तमंडळी ‘देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारत भ्रष्टाचारमुक्त झाला’, अशा अविर्भावात वावरत असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
कुमार केतकर यांचे प्रतिपादन
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात ‘७० वर्ष आणि ७ वर्ष’ या विषयावरील व्याख्यानात कुमार केतकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी काँग्रेसच्या महाराष्ट्र सह-प्रभारी सोनलबेन पटेल, संयोजक माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश कमिटीचे संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अजित दरेकर, सुजाता शेट्टी, रफिक शेख, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.
कुमार केतकर म्हणाले, “भारतीय राज्यघटना देशाला समर्पित करत काँग्रेसने लोकशाही रुजवण्याचे काम केले. भविष्याचा वेध घेत नेहरूंनी अर्थव्यवस्थेला प्रगतीपथावर घेऊन जाणारे निर्णय घेतले. बँकांचे राष्ट्रीयीकरण, लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राबवलेल्या योजना, विविध शैक्षणिक-संशोधन, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांची उभारणी या काळात झाली. आज या सर्व संस्थांचा, काँग्रेसच्या काळात झालेल्या विकासाचा लाभ घेत मोदी आणि त्यांच्या सरकारमधील लोक ‘काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले?’ हा प्रश्न बालिशपणे विचारत आहेत. गांधी-नेहरू कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करताना त्यांचा त्याग ही मंडळी विसरतात, हे दुर्दैव आहे.”
कुमार केतकर यांचे प्रतिपादन
“नियोजन आयोग बरखास्त करणे, सरकारी संस्थांचे खासगीकरण करणे, नोटबंदीसारखा निर्णय लादणे अशा कितीतरी विध्वंसक गोष्टी या सात वर्षात झाल्या आहेत. इतिहास आणि भूगोल या दोन्हीचा अभाव असलेले मोदी आज गांधींना चांगले म्हणतात, तर नेहरूंवर टीका करतात. हा दुटप्पीपणा २०२४ नंतर कदाचित संपले आणि ते गांधींवरही टीका सुरु करतील. विध्वंसक गोष्टी अंगाशी येताहेत, असे जाणवले की काँग्रेसवर खापर फोडायचे ही रणनीती आहे. भाजपला, संघालाही मोदी नकोसे आहेत. पण त्यांचा नाईलाज होतोय. खोटी आकडेवारी, लबाड धोरणे राबवून जनतेची फसवणूक करण्याचा सपाटा यांनी लावला आहे. शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची नाचक्की झाली आहे. २०१४ मध्ये भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आज झोपले आहेत, अरविंद केजरीवाल यांना जनलोकपालचा विसर पडला आहे,” असेही केतकर यांनी नमूद केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “काँग्रेसची विकासाची विचारधारा, परंपरा पुढे नेण्याचे काम सोनियाजीनी केले. सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास टाकून काम करण्याची संधी देण्याचा त्यांचा स्वभाव आहे. काँग्रेस कमिटी, केंद्रात राज्यमंत्री आणि पुढे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करत आले. पंतप्रधान कार्यालयात समन्वय साधण्याची आणि काँग्रेस कमिटीत त्यांना रिपोर्ट करण्याचे काम करायचो. सोनियजींबद्दल अनेकदा गैरसमज पसरवले जातात. मात्र, त्यांनी कधीही आपली मते लादली नाहीत. पंतप्रधान पदाचा कटाक्षाने त्यांनी सन्मान ठेवला. युपीए आणि मनमोहन सिंग सरकार उभारणीत सोनिया गांधी यांचे मोलाचे योगदान होते. मात्र, त्यांनी कधीही सरकारच्या कामात हस्तक्षेप केला नाही. मोदींनी निर्णयप्रक्रियेत एकाधिकारशाही आणली आहे. सात वर्षात सत्तर वर्षाच्या भरीव कामाची वाट लावणाऱ्या या मोदी सरकारला सत्तेपासून दूर करण्याची गरज आहे.”
प्रास्ताविक मोहन जोशी यांनी सांगितले. सूत्रसंचालन संजय बालगुडे यांनी केले. आभार प्रवीण करपे यांनी मानले.

मुक्तपीठ टीम

“पंडित नेहरूंनी दूरदृष्टी ठेवून निवडणूक आयोग, नियोजन आयोग, मतदानाचा अधिकार, संशोधन संस्था, सार्वजनिक क्षेत्राची बांधणी केली. विकासाची धोरणे राबवत देशाला आकार दिला. इंदिरा गांधी यांनी आपल्या खंबीर नेतृत्वाने देशाला सर्वार्थाने सक्षम बनवले. राजीव गांधी यांनी तंत्रज्ञान आत्मसात करत भारताला तरुण व अद्ययावत बनवले. सत्तर वर्षात काँग्रेसने केलेल्या विकासाचा, उभारलेल्या संस्थांचा, धोरणांचा विध्वंस करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. खासगीकरण आणि केवळ शब्दांचा खेळ करून गेल्या सात वर्षात मोदी सरकार केवळ विध्वंसक गोष्टींचा उत्सव साजरा करण्यात दंग आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक खासदार कुमार केतकर यांनी केले. मोदी आणि भक्तमंडळी ‘देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारत भ्रष्टाचारमुक्त झाला’, अशा अविर्भावात वावरत असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
कुमार केतकर यांचे प्रतिपादन
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात ‘७० वर्ष आणि ७ वर्ष’ या विषयावरील व्याख्यानात कुमार केतकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी काँग्रेसच्या महाराष्ट्र सह-प्रभारी सोनलबेन पटेल, संयोजक माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश कमिटीचे संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अजित दरेकर, सुजाता शेट्टी, रफिक शेख, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.
कुमार केतकर म्हणाले, “भारतीय राज्यघटना देशाला समर्पित करत काँग्रेसने लोकशाही रुजवण्याचे काम केले. भविष्याचा वेध घेत नेहरूंनी अर्थव्यवस्थेला प्रगतीपथावर घेऊन जाणारे निर्णय घेतले. बँकांचे राष्ट्रीयीकरण, लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राबवलेल्या योजना, विविध शैक्षणिक-संशोधन, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांची उभारणी या काळात झाली. आज या सर्व संस्थांचा, काँग्रेसच्या काळात झालेल्या विकासाचा लाभ घेत मोदी आणि त्यांच्या सरकारमधील लोक ‘काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले?’ हा प्रश्न बालिशपणे विचारत आहेत. गांधी-नेहरू कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करताना त्यांचा त्याग ही मंडळी विसरतात, हे दुर्दैव आहे.”
कुमार केतकर यांचे प्रतिपादन
“नियोजन आयोग बरखास्त करणे, सरकारी संस्थांचे खासगीकरण करणे, नोटबंदीसारखा निर्णय लादणे अशा कितीतरी विध्वंसक गोष्टी या सात वर्षात झाल्या आहेत. इतिहास आणि भूगोल या दोन्हीचा अभाव असलेले मोदी आज गांधींना चांगले म्हणतात, तर नेहरूंवर टीका करतात. हा दुटप्पीपणा २०२४ नंतर कदाचित संपले आणि ते गांधींवरही टीका सुरु करतील. विध्वंसक गोष्टी अंगाशी येताहेत, असे जाणवले की काँग्रेसवर खापर फोडायचे ही रणनीती आहे. भाजपला, संघालाही मोदी नकोसे आहेत. पण त्यांचा नाईलाज होतोय. खोटी आकडेवारी, लबाड धोरणे राबवून जनतेची फसवणूक करण्याचा सपाटा यांनी लावला आहे. शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची नाचक्की झाली आहे. २०१४ मध्ये भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आज झोपले आहेत, अरविंद केजरीवाल यांना जनलोकपालचा विसर पडला आहे,” असेही केतकर यांनी नमूद केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “काँग्रेसची विकासाची विचारधारा, परंपरा पुढे नेण्याचे काम सोनियाजीनी केले. सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास टाकून काम करण्याची संधी देण्याचा त्यांचा स्वभाव आहे. काँग्रेस कमिटी, केंद्रात राज्यमंत्री आणि पुढे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करत आले. पंतप्रधान कार्यालयात समन्वय साधण्याची आणि काँग्रेस कमिटीत त्यांना रिपोर्ट करण्याचे काम करायचो. सोनियजींबद्दल अनेकदा गैरसमज पसरवले जातात. मात्र, त्यांनी कधीही आपली मते लादली नाहीत. पंतप्रधान पदाचा कटाक्षाने त्यांनी सन्मान ठेवला. युपीए आणि मनमोहन सिंग सरकार उभारणीत सोनिया गांधी यांचे मोलाचे योगदान होते. मात्र, त्यांनी कधीही सरकारच्या कामात हस्तक्षेप केला नाही. मोदींनी निर्णयप्रक्रियेत एकाधिकारशाही आणली आहे. सात वर्षात सत्तर वर्षाच्या भरीव कामाची वाट लावणाऱ्या या मोदी सरकारला सत्तेपासून दूर करण्याची गरज आहे.”
प्रास्ताविक मोहन जोशी यांनी सांगितले. सूत्रसंचालन संजय बालगुडे यांनी केले. आभार प्रवीण करपे यांनी मानले.

मुक्तपीठ टीम

“पंडित नेहरूंनी दूरदृष्टी ठेवून निवडणूक आयोग, नियोजन आयोग, मतदानाचा अधिकार, संशोधन संस्था, सार्वजनिक क्षेत्राची बांधणी केली. विकासाची धोरणे राबवत देशाला आकार दिला. इंदिरा गांधी यांनी आपल्या खंबीर नेतृत्वाने देशाला सर्वार्थाने सक्षम बनवले. राजीव गांधी यांनी तंत्रज्ञान आत्मसात करत भारताला तरुण व अद्ययावत बनवले. सत्तर वर्षात काँग्रेसने केलेल्या विकासाचा, उभारलेल्या संस्थांचा, धोरणांचा विध्वंस करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. खासगीकरण आणि केवळ शब्दांचा खेळ करून गेल्या सात वर्षात मोदी सरकार केवळ विध्वंसक गोष्टींचा उत्सव साजरा करण्यात दंग आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक खासदार कुमार केतकर यांनी केले. मोदी आणि भक्तमंडळी ‘देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारत भ्रष्टाचारमुक्त झाला’, अशा अविर्भावात वावरत असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
कुमार केतकर यांचे प्रतिपादन
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात ‘७० वर्ष आणि ७ वर्ष’ या विषयावरील व्याख्यानात कुमार केतकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी काँग्रेसच्या महाराष्ट्र सह-प्रभारी सोनलबेन पटेल, संयोजक माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश कमिटीचे संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अजित दरेकर, सुजाता शेट्टी, रफिक शेख, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.
कुमार केतकर म्हणाले, “भारतीय राज्यघटना देशाला समर्पित करत काँग्रेसने लोकशाही रुजवण्याचे काम केले. भविष्याचा वेध घेत नेहरूंनी अर्थव्यवस्थेला प्रगतीपथावर घेऊन जाणारे निर्णय घेतले. बँकांचे राष्ट्रीयीकरण, लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राबवलेल्या योजना, विविध शैक्षणिक-संशोधन, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांची उभारणी या काळात झाली. आज या सर्व संस्थांचा, काँग्रेसच्या काळात झालेल्या विकासाचा लाभ घेत मोदी आणि त्यांच्या सरकारमधील लोक ‘काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले?’ हा प्रश्न बालिशपणे विचारत आहेत. गांधी-नेहरू कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करताना त्यांचा त्याग ही मंडळी विसरतात, हे दुर्दैव आहे.”
कुमार केतकर यांचे प्रतिपादन
“नियोजन आयोग बरखास्त करणे, सरकारी संस्थांचे खासगीकरण करणे, नोटबंदीसारखा निर्णय लादणे अशा कितीतरी विध्वंसक गोष्टी या सात वर्षात झाल्या आहेत. इतिहास आणि भूगोल या दोन्हीचा अभाव असलेले मोदी आज गांधींना चांगले म्हणतात, तर नेहरूंवर टीका करतात. हा दुटप्पीपणा २०२४ नंतर कदाचित संपले आणि ते गांधींवरही टीका सुरु करतील. विध्वंसक गोष्टी अंगाशी येताहेत, असे जाणवले की काँग्रेसवर खापर फोडायचे ही रणनीती आहे. भाजपला, संघालाही मोदी नकोसे आहेत. पण त्यांचा नाईलाज होतोय. खोटी आकडेवारी, लबाड धोरणे राबवून जनतेची फसवणूक करण्याचा सपाटा यांनी लावला आहे. शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची नाचक्की झाली आहे. २०१४ मध्ये भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आज झोपले आहेत, अरविंद केजरीवाल यांना जनलोकपालचा विसर पडला आहे,” असेही केतकर यांनी नमूद केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “काँग्रेसची विकासाची विचारधारा, परंपरा पुढे नेण्याचे काम सोनियाजीनी केले. सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास टाकून काम करण्याची संधी देण्याचा त्यांचा स्वभाव आहे. काँग्रेस कमिटी, केंद्रात राज्यमंत्री आणि पुढे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करत आले. पंतप्रधान कार्यालयात समन्वय साधण्याची आणि काँग्रेस कमिटीत त्यांना रिपोर्ट करण्याचे काम करायचो. सोनियजींबद्दल अनेकदा गैरसमज पसरवले जातात. मात्र, त्यांनी कधीही आपली मते लादली नाहीत. पंतप्रधान पदाचा कटाक्षाने त्यांनी सन्मान ठेवला. युपीए आणि मनमोहन सिंग सरकार उभारणीत सोनिया गांधी यांचे मोलाचे योगदान होते. मात्र, त्यांनी कधीही सरकारच्या कामात हस्तक्षेप केला नाही. मोदींनी निर्णयप्रक्रियेत एकाधिकारशाही आणली आहे. सात वर्षात सत्तर वर्षाच्या भरीव कामाची वाट लावणाऱ्या या मोदी सरकारला सत्तेपासून दूर करण्याची गरज आहे.”
प्रास्ताविक मोहन जोशी यांनी सांगितले. सूत्रसंचालन संजय बालगुडे यांनी केले. आभार प्रवीण करपे यांनी मानले.

मुक्तपीठ टीम

“पंडित नेहरूंनी दूरदृष्टी ठेवून निवडणूक आयोग, नियोजन आयोग, मतदानाचा अधिकार, संशोधन संस्था, सार्वजनिक क्षेत्राची बांधणी केली. विकासाची धोरणे राबवत देशाला आकार दिला. इंदिरा गांधी यांनी आपल्या खंबीर नेतृत्वाने देशाला सर्वार्थाने सक्षम बनवले. राजीव गांधी यांनी तंत्रज्ञान आत्मसात करत भारताला तरुण व अद्ययावत बनवले. सत्तर वर्षात काँग्रेसने केलेल्या विकासाचा, उभारलेल्या संस्थांचा, धोरणांचा विध्वंस करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. खासगीकरण आणि केवळ शब्दांचा खेळ करून गेल्या सात वर्षात मोदी सरकार केवळ विध्वंसक गोष्टींचा उत्सव साजरा करण्यात दंग आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक खासदार कुमार केतकर यांनी केले. मोदी आणि भक्तमंडळी ‘देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारत भ्रष्टाचारमुक्त झाला’, अशा अविर्भावात वावरत असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
कुमार केतकर यांचे प्रतिपादन
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात ‘७० वर्ष आणि ७ वर्ष’ या विषयावरील व्याख्यानात कुमार केतकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी काँग्रेसच्या महाराष्ट्र सह-प्रभारी सोनलबेन पटेल, संयोजक माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश कमिटीचे संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अजित दरेकर, सुजाता शेट्टी, रफिक शेख, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.
कुमार केतकर म्हणाले, “भारतीय राज्यघटना देशाला समर्पित करत काँग्रेसने लोकशाही रुजवण्याचे काम केले. भविष्याचा वेध घेत नेहरूंनी अर्थव्यवस्थेला प्रगतीपथावर घेऊन जाणारे निर्णय घेतले. बँकांचे राष्ट्रीयीकरण, लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राबवलेल्या योजना, विविध शैक्षणिक-संशोधन, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांची उभारणी या काळात झाली. आज या सर्व संस्थांचा, काँग्रेसच्या काळात झालेल्या विकासाचा लाभ घेत मोदी आणि त्यांच्या सरकारमधील लोक ‘काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले?’ हा प्रश्न बालिशपणे विचारत आहेत. गांधी-नेहरू कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करताना त्यांचा त्याग ही मंडळी विसरतात, हे दुर्दैव आहे.”
कुमार केतकर यांचे प्रतिपादन
“नियोजन आयोग बरखास्त करणे, सरकारी संस्थांचे खासगीकरण करणे, नोटबंदीसारखा निर्णय लादणे अशा कितीतरी विध्वंसक गोष्टी या सात वर्षात झाल्या आहेत. इतिहास आणि भूगोल या दोन्हीचा अभाव असलेले मोदी आज गांधींना चांगले म्हणतात, तर नेहरूंवर टीका करतात. हा दुटप्पीपणा २०२४ नंतर कदाचित संपले आणि ते गांधींवरही टीका सुरु करतील. विध्वंसक गोष्टी अंगाशी येताहेत, असे जाणवले की काँग्रेसवर खापर फोडायचे ही रणनीती आहे. भाजपला, संघालाही मोदी नकोसे आहेत. पण त्यांचा नाईलाज होतोय. खोटी आकडेवारी, लबाड धोरणे राबवून जनतेची फसवणूक करण्याचा सपाटा यांनी लावला आहे. शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची नाचक्की झाली आहे. २०१४ मध्ये भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आज झोपले आहेत, अरविंद केजरीवाल यांना जनलोकपालचा विसर पडला आहे,” असेही केतकर यांनी नमूद केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “काँग्रेसची विकासाची विचारधारा, परंपरा पुढे नेण्याचे काम सोनियाजीनी केले. सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास टाकून काम करण्याची संधी देण्याचा त्यांचा स्वभाव आहे. काँग्रेस कमिटी, केंद्रात राज्यमंत्री आणि पुढे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करत आले. पंतप्रधान कार्यालयात समन्वय साधण्याची आणि काँग्रेस कमिटीत त्यांना रिपोर्ट करण्याचे काम करायचो. सोनियजींबद्दल अनेकदा गैरसमज पसरवले जातात. मात्र, त्यांनी कधीही आपली मते लादली नाहीत. पंतप्रधान पदाचा कटाक्षाने त्यांनी सन्मान ठेवला. युपीए आणि मनमोहन सिंग सरकार उभारणीत सोनिया गांधी यांचे मोलाचे योगदान होते. मात्र, त्यांनी कधीही सरकारच्या कामात हस्तक्षेप केला नाही. मोदींनी निर्णयप्रक्रियेत एकाधिकारशाही आणली आहे. सात वर्षात सत्तर वर्षाच्या भरीव कामाची वाट लावणाऱ्या या मोदी सरकारला सत्तेपासून दूर करण्याची गरज आहे.”
प्रास्ताविक मोहन जोशी यांनी सांगितले. सूत्रसंचालन संजय बालगुडे यांनी केले. आभार प्रवीण करपे यांनी मानले.

मुक्तपीठ टीम

“पंडित नेहरूंनी दूरदृष्टी ठेवून निवडणूक आयोग, नियोजन आयोग, मतदानाचा अधिकार, संशोधन संस्था, सार्वजनिक क्षेत्राची बांधणी केली. विकासाची धोरणे राबवत देशाला आकार दिला. इंदिरा गांधी यांनी आपल्या खंबीर नेतृत्वाने देशाला सर्वार्थाने सक्षम बनवले. राजीव गांधी यांनी तंत्रज्ञान आत्मसात करत भारताला तरुण व अद्ययावत बनवले. सत्तर वर्षात काँग्रेसने केलेल्या विकासाचा, उभारलेल्या संस्थांचा, धोरणांचा विध्वंस करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. खासगीकरण आणि केवळ शब्दांचा खेळ करून गेल्या सात वर्षात मोदी सरकार केवळ विध्वंसक गोष्टींचा उत्सव साजरा करण्यात दंग आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक खासदार कुमार केतकर यांनी केले. मोदी आणि भक्तमंडळी ‘देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारत भ्रष्टाचारमुक्त झाला’, अशा अविर्भावात वावरत असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
कुमार केतकर यांचे प्रतिपादन
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात ‘७० वर्ष आणि ७ वर्ष’ या विषयावरील व्याख्यानात कुमार केतकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी काँग्रेसच्या महाराष्ट्र सह-प्रभारी सोनलबेन पटेल, संयोजक माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश कमिटीचे संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अजित दरेकर, सुजाता शेट्टी, रफिक शेख, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.
कुमार केतकर म्हणाले, “भारतीय राज्यघटना देशाला समर्पित करत काँग्रेसने लोकशाही रुजवण्याचे काम केले. भविष्याचा वेध घेत नेहरूंनी अर्थव्यवस्थेला प्रगतीपथावर घेऊन जाणारे निर्णय घेतले. बँकांचे राष्ट्रीयीकरण, लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राबवलेल्या योजना, विविध शैक्षणिक-संशोधन, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांची उभारणी या काळात झाली. आज या सर्व संस्थांचा, काँग्रेसच्या काळात झालेल्या विकासाचा लाभ घेत मोदी आणि त्यांच्या सरकारमधील लोक ‘काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले?’ हा प्रश्न बालिशपणे विचारत आहेत. गांधी-नेहरू कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करताना त्यांचा त्याग ही मंडळी विसरतात, हे दुर्दैव आहे.”
कुमार केतकर यांचे प्रतिपादन
“नियोजन आयोग बरखास्त करणे, सरकारी संस्थांचे खासगीकरण करणे, नोटबंदीसारखा निर्णय लादणे अशा कितीतरी विध्वंसक गोष्टी या सात वर्षात झाल्या आहेत. इतिहास आणि भूगोल या दोन्हीचा अभाव असलेले मोदी आज गांधींना चांगले म्हणतात, तर नेहरूंवर टीका करतात. हा दुटप्पीपणा २०२४ नंतर कदाचित संपले आणि ते गांधींवरही टीका सुरु करतील. विध्वंसक गोष्टी अंगाशी येताहेत, असे जाणवले की काँग्रेसवर खापर फोडायचे ही रणनीती आहे. भाजपला, संघालाही मोदी नकोसे आहेत. पण त्यांचा नाईलाज होतोय. खोटी आकडेवारी, लबाड धोरणे राबवून जनतेची फसवणूक करण्याचा सपाटा यांनी लावला आहे. शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची नाचक्की झाली आहे. २०१४ मध्ये भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आज झोपले आहेत, अरविंद केजरीवाल यांना जनलोकपालचा विसर पडला आहे,” असेही केतकर यांनी नमूद केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “काँग्रेसची विकासाची विचारधारा, परंपरा पुढे नेण्याचे काम सोनियाजीनी केले. सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास टाकून काम करण्याची संधी देण्याचा त्यांचा स्वभाव आहे. काँग्रेस कमिटी, केंद्रात राज्यमंत्री आणि पुढे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करत आले. पंतप्रधान कार्यालयात समन्वय साधण्याची आणि काँग्रेस कमिटीत त्यांना रिपोर्ट करण्याचे काम करायचो. सोनियजींबद्दल अनेकदा गैरसमज पसरवले जातात. मात्र, त्यांनी कधीही आपली मते लादली नाहीत. पंतप्रधान पदाचा कटाक्षाने त्यांनी सन्मान ठेवला. युपीए आणि मनमोहन सिंग सरकार उभारणीत सोनिया गांधी यांचे मोलाचे योगदान होते. मात्र, त्यांनी कधीही सरकारच्या कामात हस्तक्षेप केला नाही. मोदींनी निर्णयप्रक्रियेत एकाधिकारशाही आणली आहे. सात वर्षात सत्तर वर्षाच्या भरीव कामाची वाट लावणाऱ्या या मोदी सरकारला सत्तेपासून दूर करण्याची गरज आहे.”
प्रास्ताविक मोहन जोशी यांनी सांगितले. सूत्रसंचालन संजय बालगुडे यांनी केले. आभार प्रवीण करपे यांनी मानले.

मुक्तपीठ टीम

“पंडित नेहरूंनी दूरदृष्टी ठेवून निवडणूक आयोग, नियोजन आयोग, मतदानाचा अधिकार, संशोधन संस्था, सार्वजनिक क्षेत्राची बांधणी केली. विकासाची धोरणे राबवत देशाला आकार दिला. इंदिरा गांधी यांनी आपल्या खंबीर नेतृत्वाने देशाला सर्वार्थाने सक्षम बनवले. राजीव गांधी यांनी तंत्रज्ञान आत्मसात करत भारताला तरुण व अद्ययावत बनवले. सत्तर वर्षात काँग्रेसने केलेल्या विकासाचा, उभारलेल्या संस्थांचा, धोरणांचा विध्वंस करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. खासगीकरण आणि केवळ शब्दांचा खेळ करून गेल्या सात वर्षात मोदी सरकार केवळ विध्वंसक गोष्टींचा उत्सव साजरा करण्यात दंग आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक खासदार कुमार केतकर यांनी केले. मोदी आणि भक्तमंडळी ‘देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारत भ्रष्टाचारमुक्त झाला’, अशा अविर्भावात वावरत असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
कुमार केतकर यांचे प्रतिपादन
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात ‘७० वर्ष आणि ७ वर्ष’ या विषयावरील व्याख्यानात कुमार केतकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी काँग्रेसच्या महाराष्ट्र सह-प्रभारी सोनलबेन पटेल, संयोजक माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश कमिटीचे संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अजित दरेकर, सुजाता शेट्टी, रफिक शेख, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.
कुमार केतकर म्हणाले, “भारतीय राज्यघटना देशाला समर्पित करत काँग्रेसने लोकशाही रुजवण्याचे काम केले. भविष्याचा वेध घेत नेहरूंनी अर्थव्यवस्थेला प्रगतीपथावर घेऊन जाणारे निर्णय घेतले. बँकांचे राष्ट्रीयीकरण, लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राबवलेल्या योजना, विविध शैक्षणिक-संशोधन, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांची उभारणी या काळात झाली. आज या सर्व संस्थांचा, काँग्रेसच्या काळात झालेल्या विकासाचा लाभ घेत मोदी आणि त्यांच्या सरकारमधील लोक ‘काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले?’ हा प्रश्न बालिशपणे विचारत आहेत. गांधी-नेहरू कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करताना त्यांचा त्याग ही मंडळी विसरतात, हे दुर्दैव आहे.”
कुमार केतकर यांचे प्रतिपादन
“नियोजन आयोग बरखास्त करणे, सरकारी संस्थांचे खासगीकरण करणे, नोटबंदीसारखा निर्णय लादणे अशा कितीतरी विध्वंसक गोष्टी या सात वर्षात झाल्या आहेत. इतिहास आणि भूगोल या दोन्हीचा अभाव असलेले मोदी आज गांधींना चांगले म्हणतात, तर नेहरूंवर टीका करतात. हा दुटप्पीपणा २०२४ नंतर कदाचित संपले आणि ते गांधींवरही टीका सुरु करतील. विध्वंसक गोष्टी अंगाशी येताहेत, असे जाणवले की काँग्रेसवर खापर फोडायचे ही रणनीती आहे. भाजपला, संघालाही मोदी नकोसे आहेत. पण त्यांचा नाईलाज होतोय. खोटी आकडेवारी, लबाड धोरणे राबवून जनतेची फसवणूक करण्याचा सपाटा यांनी लावला आहे. शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची नाचक्की झाली आहे. २०१४ मध्ये भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आज झोपले आहेत, अरविंद केजरीवाल यांना जनलोकपालचा विसर पडला आहे,” असेही केतकर यांनी नमूद केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “काँग्रेसची विकासाची विचारधारा, परंपरा पुढे नेण्याचे काम सोनियाजीनी केले. सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास टाकून काम करण्याची संधी देण्याचा त्यांचा स्वभाव आहे. काँग्रेस कमिटी, केंद्रात राज्यमंत्री आणि पुढे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करत आले. पंतप्रधान कार्यालयात समन्वय साधण्याची आणि काँग्रेस कमिटीत त्यांना रिपोर्ट करण्याचे काम करायचो. सोनियजींबद्दल अनेकदा गैरसमज पसरवले जातात. मात्र, त्यांनी कधीही आपली मते लादली नाहीत. पंतप्रधान पदाचा कटाक्षाने त्यांनी सन्मान ठेवला. युपीए आणि मनमोहन सिंग सरकार उभारणीत सोनिया गांधी यांचे मोलाचे योगदान होते. मात्र, त्यांनी कधीही सरकारच्या कामात हस्तक्षेप केला नाही. मोदींनी निर्णयप्रक्रियेत एकाधिकारशाही आणली आहे. सात वर्षात सत्तर वर्षाच्या भरीव कामाची वाट लावणाऱ्या या मोदी सरकारला सत्तेपासून दूर करण्याची गरज आहे.”
प्रास्ताविक मोहन जोशी यांनी सांगितले. सूत्रसंचालन संजय बालगुडे यांनी केले. आभार प्रवीण करपे यांनी मानले.


Tags: kumar ketkarMohan Joshiकुमार केतकरमोहन जोशीसेवा-कर्तव्य-त्याग सप्ताह
Previous Post

“कोस्टल रोडच्या कामात २१५ कोटी ६५ लाखांची कंन्सल्टंट, कंत्राटदारांच्या नावाखाली अफरातफर”

Next Post

राज्यात ६९९ नवे रुग्ण, १०८७ रुग्ण बरे होऊन घरी! 

Next Post
corona

राज्यात ६९९ नवे रुग्ण, १०८७ रुग्ण बरे होऊन घरी! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!