Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“राज्यातील शेतकरी संकटात, आत्महत्या वाढत्या! शेतकऱ्यांकडे लक्ष द्या सरकार…”

राज्य सरकारच्या शेतकरी मिशनच्या किशोर तिवारींची हाक!

January 12, 2022
in featured, घडलं-बिघडलं, व्हा अभिव्यक्त!
0
Farmers

किशोर तिवारी/ व्हा अभिव्यक्त!

एकीकडे कोरोनाची तिसरी लाट उसळली असतानाच दुसरीकडे अस्मानी आपत्ती आणि सुल्तानी दुर्लक्षामुळे शेती आणि शेतकरी सपाट होत आहेत. सरकारमधील प्रभावशाली मंत्री आपल्या राजकीय प्रभावक्षेत्रापलिकडे लक्ष देत व्यवस्था करताना दिसत नाहीत. त्यामुळे राज्यातील शेतकरी जेरीस आले आहेत. त्यांच्या आत्महत्या पुन्हा वाढत असून सरकारने त्वरित लक्ष द्यावे, अशी आर्त हाक राज्य सरकारच्या शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली आहे.

 

ऐका किशोर तिवारींनी मांडलेल्या व्यथा – वेदना…

विदर्भातील शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ -पीक विमा कर्जमाफी, हमीभाव, नुकसान भरपाई पतपुरवठा व्यवस्थित व्हावा, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोना काळात प्रशासकीय उदासिनतेमुळे शेतकरी प्रचंड संकटात आले आहेत.

 

सध्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर सरकारचे दुर्लक्ष होत आहे त्यातच मस्तवाल अधिकारी फक्त महामारीच्या नावावर शेतकऱ्यांना वाळीत ठेऊन पैसे खाण्यात गुंतले त्यातच केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क कमी केल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील या गंभीर मुद्द्यावर विरोधकसुद्धा झोपा काढत आहेत.

 

आता कृषी संकटात विदर्भ, मराठवाडा सोबत खानदेश व उत्तर महाराष्ट्र सुद्धा आला आहे. नापीकीचे संकट पीक पद्धतीत सुधारणा, पर्यावरण बदल, जमीनीचे व पाण्याचे आरोग्य, डाल व तेल बियांच्या तसेच परंपरागत अन्नाच्या पिकाचे क्षेत्र वाढ, शेतकऱ्यांचे उत्त्पन वाढीसाठी जोड धंदे, ग्रामीण भागात आरोग्य शिक्षण रोजगार जोड धंदे यावर साधा विचार केंद्र व राज्य सरकार करीत नसल्याने शेतकरी मरत आहेत.

 

अख्खी ग्रामीण व्यवस्था मागील २ वर्षात रसातळाला गेली आहे तर शेतकरी आत्महत्या भागात कृषी ग्रामीण विकास महसूल आरोग्य विभागात ५० टक्के जागा रिक्त आहे महामारीच्या नावावर हे सुध्दा घरी बसून मजा मारत आहेत सरकारने तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 

(किशोर तिवारी हे राज्य सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष आहेत.)


Tags: farmers of maharashtraFarmers of Vidarbhafarmers suicideKhandeshMarathwadamuktpeethNorth MaharashtraState Government Vasantrao Naik Farmers Missionउत्तर महाराष्ट्रकिशोर तिवारीकृषी संकटखानदेशमराठवाडामुक्तपीठराज्य सरकार वसंतराव नाईक शेतकरी मिशनविदर्भातील शेतकरीव्हा अभिव्यक्तशेतकरी आत्महत्या
Previous Post

उत्तरप्रदेश – गोवा: ऐन निवडणुकीत मंत्री-आमदार भाजपा का सोडत आहेत?

Next Post

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी: सर्वोच्च न्यायालयाचे चौकशी समितीवर शिक्कामोर्तब, निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा असणार प्रमुख!

Next Post
Supreme Court on PM Modi Security Breach enquiry

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी: सर्वोच्च न्यायालयाचे चौकशी समितीवर शिक्कामोर्तब, निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा असणार प्रमुख!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!