“…कोकणाच्या तोंडाला पानं पुसलेली पाहून बाळासाहेबांना काय वाटलं असतं?”

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातही कोकणात जास्तच नुकसान झाले आहे. तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्याचा दौरा हा फक्त चार तासांचा होता, यामुळे भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका सुरु आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही ट्वीटद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे, त्यांनी “कोकणाच्या … Continue reading “…कोकणाच्या तोंडाला पानं पुसलेली पाहून बाळासाहेबांना काय वाटलं असतं?”