चक्रीवादळाचा चिपळूणमधील आंबा बागायतींना मोठा फटका
मुक्तपीठ टीम तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायत दारांचे मोठं नुकसान झालंय. ऐन काढणीच्या हंगामातच आंबा गळून पडला असून बागांमध्ये आंब्याचा अक्षरशः आंब्याचा सडा पडलाय . मागीलवर्षी निसर्ग चक्रीवादळात झाडे पडली होती त्यामुळे यंदा पीक कमी होते. ते देखील निसर्गाच्या दुष्टचक्रात बुडाले . लागोपाठच्या संकटांनी बागायतदार हवालदिल झालाय. यावर पाहूया स्पेशल रिपोर्ट …. रत्नागिरी जिल्हयात … Continue reading चक्रीवादळाचा चिपळूणमधील आंबा बागायतींना मोठा फटका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed