Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

रात्रभराच्या पावसानं मुंबईची सकाळ ‘पाऊस कोंडी’ची! मुंबईसह कोकणपट्टीसाठी पुढील काही तास महत्वाचे!!

July 16, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
rainfall

मुक्तपीठ टीम

राज्यातील विविध भागात गेल्या चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. मुंबईमध्ये गुरुवार रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला असून अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मुंबईमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग या कोकणपट्टीसाठी साठी पुढचे तीन तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.

मुंबईमध्ये रात्रभर अनेक भागांमध्ये पाऊस सुरु होता. त्यामुळेच सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दादर, हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल येथे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. परळच्या ब्रिज पर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणी आलेलं आहे.मुंबई मनपाकडून पाण्याचे पंप सुरू करण्यात आलेले आहेत. मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढत असून त्यामुळे लोकल ट्रेनवर त्याचा परिणाम झाला आहे. कल्याण ते कर्जत धावणाऱ्या आणि हार्बर लाईनच्या लोकल गाड्या या २० ते २५ मिनीटे उशीरा धावतील असं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबईच्या मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीशेजारील भागातून नागरिकांच्या स्थलांतराला सुरुवात झाली आहे. या स्थलांतरित नागरिकांना मनपाच्या शाळेत तात्पुरता आसरा देण्यात आलेला आहे.

मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांत पावसाने विश्रांती घेतली असूनही वाहतुककोंडीमुळे मुंबईकरांचा खोळंबा होत आहे. मुंबई काही भागात पाणी साचलेलं असून अंधेरी सबवे परिसरात मॅनहोल ऑपन होतं. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.


Tags: Heavy rainfallmumbaiकोकणपट्टीमिठी नदीमुंबईवाहतुककोंडी
Previous Post

“शिक्षणाचा खेळ मांडून शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट”

Next Post

आयटीआय प्रवेशप्रक्रिया सुरु, ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा

Next Post
nawab malik

आयटीआय प्रवेशप्रक्रिया सुरु, ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!