#व्हाअभिव्यक्त! “गरीबांची महागाई कमी करा, तर अर्थव्यवस्था वाचेल!”

डॉ. गिरीश जाखोटिया. नमस्कार मित्रांनो! होळीच्या हार्दिक शुभेच्छा. ‘होली खेले रघुबिरा अवधमें’ हे लोकप्रिय गाणं कालच ऐकलं. भारतातील मुख्यत्वे गरीबांनी सामाजिक अभिसरण व समता सांभाळली. मातीशी नाळ जोडणारी संस्कृतीसुद्धा चैतन्यदायी पद्धतीने गरीबांनीच सांभाळली. (गरीब बहुजन जो गणेशोत्सव दहा दिवस साजरा करतात तो बरेच अभिजन दीड दिवसाचाच करतात.) गरीबांसाठी आवश्यक अशा बौद्धिक संपदेवर मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न … Continue reading #व्हाअभिव्यक्त! “गरीबांची महागाई कमी करा, तर अर्थव्यवस्था वाचेल!”