Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

विजय यात्रेपूर्वी शेतकऱ्यांनी स्वच्छ केली आंदोलनाची जागा…नंतरच निघाले गावाला!

December 11, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
tikari border

मुक्तपीठ टीम

३७८ दिवसांच्या लढ्यानंतर आता शेतकरी आपल्या घरी जायला निघाले आहेत. १० डिसेंबर रोजी आंदोलनस्थळी साफसफाई केल्यानंतर ११ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शेतकरी आपापल्या घराकडे रवाना होतील, अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली होती. शुक्रवारी शेतकऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली.

 

एक वर्षाहून अधिक काळ लोटला असून, आता त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. ही जागा स्वच्छ करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. शेतकऱ्यांनी बहादूरगड आणि आसपासच्या गावातील लोकांचेही सहकार्याबद्दल आभार मानले. शहरातील दिल्ली-रोहतक रोडवर पोलीस स्टेशनसमोर वर्षभरापासून ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी साफसफाई केली.

 

याशिवाय टिकरी बॉर्डर, बहादूरगड बायपास, नया गाव चौक (पकोडा चौक) जवळही शेतकऱ्यांनी स्वच्छता केली. शेतकरी बलविंदर, सुखजिंदर, सुखदेव, वरियाम सिंग, हरदीप सिंग, सुखचैन, बलबीर सिंग यांनी सांगितले की, जेव्हा ते बहादुरगडच्या टिकरी सीमेवर आपल्या मागण्या घेऊन पोहोचले तेव्हा येथील लोकांनी त्यांना पूर्ण सहकार्य केले.

 

आता ते जिंकले असून येथून ते आपल्या घरी परतणार आहेत. अशा परिस्थितीत येथे स्वच्छता ठेवणे हे त्यांचेही कर्तव्य आहे. जेणेकरून येथील नागरिकांना कोणत्याही प्रकारची घाण आणि रोगराईचा सामना करावा लागणार नाही. त्यांनी बहादूरगडमधील जनतेचे सहकार्याबद्दल आभार मानले.


Tags: Clean Tikari BorderFarmerFarmer protestटिकरी बॉर्डरशेतकरीसंयुक्त किसान मोर्चास्वच्छता मोहीम
Previous Post

शिवसेनेकडून मोदी सरकारवर हल्लाबोल…”शेतकऱ्यांनी मनात आणलं, तर…”

Next Post

काशी विश्वनाथ धाम लोकार्पणाची जय्यत तयारी…

Next Post
Shri Kashi Vishwanath Dham

काशी विश्वनाथ धाम लोकार्पणाची जय्यत तयारी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!