Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“अनलॉक म्हणजे कोरोना संपला नाही…हलगर्जीपणा सोडा…संसर्ग टाळा”

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा इशारा

June 12, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
dr harsh vardhan

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करुन देशातील काही राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पुन्हा एकदा नागरिकांना सल्ला वजा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “महामारीकडे दुर्लक्ष करणे नागरिकांसाठी घातक ठरु शकते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या आता कमी कमी होत चालली आहेत. यामुळे नक्कीच दिलासा मिळाला आहे. परंतु संसर्ग थांबेल याची हमी देऊ शकत नाही. त्यामुळे अनलॉक होत असला तरी हलगर्जीपणा टाळून सावधगिरी बाळगणे गरजेचे आाहे”.

 

सावध राहा, कोरोना टाळा!

  • अनलॉकचा अर्थ कोरोना संपला असे नाही.
  • अनलॉकनंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
  • खास करुन मास्क योग्यरित्या परिधान करणे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
  • योग्य शारीरिक अंतर या नियमांचे काटेकोरपणे पालन करा.
    हे सर्व करणे फारच महत्त्वाचे आहे.

जलद लसीकरण

  • जलद लसीकरणावर जोर दिलाच पाहिजे.
  • अनलॉक होत असल्याने आता लसीकरण अधिक जलद गतीने करणे गरजेचे आहे.
  • केंद्र सरकारने प्रौढांसाठी लसीकरण विनामूल्य केले आहे.
  • त्यामुळे कोणीही लसीपासून वंचित राहणार नाही.

 


Tags: corona vaccinationdr harsha vardhanआरोग्य मंत्रालयआरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धनकेंद्र सरकारकोरोना
Previous Post

संभाजी छत्रपती कोपर्डीच्या लेकीच्या स्मारकाला भेट देणार

Next Post

“राष्ट्रवादीची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही” – नवाब मलिक

Next Post
nawab malik

"राष्ट्रवादीची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही" - नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!