Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

सरन्यायाधीशांचा मोलाचा सल्ला….कोर्टाची पायरी शेवटची! आधी वापरा लवाद आणि मध्यस्थी!

December 6, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
NV Ramana

मुक्तपीठ टीम

भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी शनिवारी सांगितले की, न्यायालयाची पायरी चढणे हा लोकांसाठी शेवटचा पर्याय असावा. ४० वर्षांहून अधिक काळ या व्यवसायात काम करत असल्यामुळे,माझा असा सल्ला आहे की, मध्यस्थी आणि लवादावर भर द्यावे.

हैदराबादमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना रमणा म्हणाले, मध्यस्थी आणि लवाद हा संबंध पूर्ववत करण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही वादाचे निराकरण करण्यामागील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे योग्य दृष्टिकोन. योग्य दृष्टिकोनातून मला असे म्हणायचे आहे की आपण आपला अहंकार, भावना, अधीरता सोडली पाहिजे. परंतु एकदा हे संघर्ष न्यायालयात दाखल झाले की, प्रक्रियेत बरेच काही वाया जाते.

संघर्षांशिवाय जगाची कल्पना करता येत नाही हे लक्षात घेऊन ते म्हणाले, लवाद आणि मध्यस्थी यांसारख्या यंत्रणा आजकाल विवाद सोडवण्याच्या पसंतीच्या पद्धती आहेत. यामुळे कमी विलंब, कमी खर्च, प्रक्रियेत पक्षांचा अधिक सहभाग, अधिक नियंत्रण, अधिक आरामदायी आणि सौहार्दपूर्ण वातावरण असे अनेक पटींनी फायदे मिळतात.

 

ते म्हणाले, भारतात काही लवाद केंद्रे असूनही, भारतीय पक्ष आंतरराष्ट्रीय लवादासाठी पॅरिस, सिंगापूर, हाँगकाँग, लंडन, न्यूयॉर्क आणि स्टॉकहोम या भारताबाहेरील लवाद केंद्रांची निवड करतात, ज्यासाठी मोठा खर्च येतो. हैदराबादमध्ये इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑर्बिटेशन अँड आर्बिट्रेशनच्या स्थापनेमुळे भारतात हा ट्रेंड बदलेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.


Tags: arbitration and mediationHyderabadN V Ramanएनव्ही रमणलवाद आणि मध्यस्थीहैदराबाद
Previous Post

देशातील बहुसंख्य घटक कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे- शरदचंद्र पवार

Next Post

माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या पंजाब लोक काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन, भाजपाशी युतीची घोषणा!

Next Post
punjab lok congress

माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या पंजाब लोक काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन, भाजपाशी युतीची घोषणा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!