Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

सीबीएसई लढवय्या ममता शर्मांचा राज्य परीक्षा रद्द करण्यासाठी लढा

१५ जुलैपूर्वी निकालाचीही मागणी

June 2, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
सीबीएसई लढवय्या ममता शर्मांचा राज्य परीक्षा रद्द करण्यासाठी लढा

मुक्तपीठ टीम

कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेत पाहता केंद्र सरकारने यंदा सीबीएसईची परीक्षा रद्द केली आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा हवाला देऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा रद्द करण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या याचिकाकर्त्या ममता शर्मा यांनी आता पुढील ऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आता सर्व राज्यांमधील परीक्षा रद्द कराव्या आणि मुलांच्या करिअरचा विचार करत १५ जुलैपूर्वी निकाल जाहीर करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करणार आहेत.

ममता शर्मांचा आता इतर बोर्डांच्या मुलांसाठी लढा

• अ‍ॅड ममता शर्मा यांनी सांगितले की, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सर्व राज्यांच्या परीक्षांसाठीही लागू झाला पाहिजे.
• आता सीबीएसईच्या दीड कोटी मुलांनंतर आता त्या इतर बोर्डांच्या मुलांसाठीही लढणार आहेत.
• सर्व राज्यांनी १५ जुलैपूर्वी निकाल जाहीर करावा, जेणेकरुन परदेशात अभ्यासासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हे वर्ष वाया जावू नये, अशीही मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करणार आहेत.


Tags: Adv mamata sharmaCBSEprime minister narendra modiपंतप्रधान नरेंद्र मोदीपीआयएल वकील ममता शर्मासीबीएसई बारावी परीक्षा
Previous Post

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाख मदत

Next Post

मुंबईत कोरोना घटतोय, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर!

Next Post
MyBMC

मुंबईत कोरोना घटतोय, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!