सरकारी बातम्या

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषी योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

मुक्तपीठ टीम केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या कृषीविषयक योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि गरजू शेतकऱ्यांना त्याचा लाभ देणे याला प्राधान्य...

Read more

पशुवैद्यकांनी पशुपालकांकडे जावून जनावरांचे लसीकरण करावे – सचिन्द्र प्रताप सिंह

मुक्तपीठ टीम शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने सुचविलेल्या सुधारित शिफारशीचा अवलंब करावा. लम्पी आजाराच्या नियंत्रणासाठी...

Read more

रात्रीचे आठ…अन् मंत्रालयात आलेल्या सामान्य माणसाला भेटण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ!

मुक्तपीठ टीम मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर अभ्यागतांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या सामान्य नागरिकाला आस असते ती...

Read more

वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे वैभव पंढरपूरसह देहू-आळंदीचाही विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुक्तपीठ टीम वारकरी संप्रदाय ही मोठी शक्ती असून या संप्रदायाने भजन व किर्तनाच्या माध्यमातून मानवकल्याण आणि विश्वशांतीचा संदेश दिला. मानवाला...

Read more

“गोपाल रत्न पुरस्कार -२०२२” करिता अर्ज करण्याचे आवाहन

मुक्तपीठ टीम केंद्र सरकारने “गोपाल रत्न पुरस्कार - २०२२” राष्ट्रीय पुरस्काराकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. पात्र पशुपालक, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ, सहकारी संस्था, दूध उत्पादक...

Read more

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा योजनेसाठी १ हजार १९४ कोटी रुपयांचा निधी

मुक्तपीठ टीम संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ६२५ कोटी रुपये तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत  १ हजार १९४ कोटी रुपये...

Read more

‘ध्वनी आणि प्रकाश शो’ चे काम नियोजित वेळेत पूर्ण करा – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

मुक्तपीठ टीम पर्यटन विभाग, इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लि. (आयओसिएल) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी गेट वे ऑफ इंडिया येथील 'ध्वनी आणि प्रकाश शो' चे...

Read more

शिक्षण विकासातून सशक्त समाजनिर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या संस्थांना सहकार्य – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुक्तपीठ टीम  शैक्षणिक विकासाच्या माध्यमातून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासोबतच चांगल्या समाजाची निर्मिती होत असते; त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान देत सशक्त समाजनिर्मितीसाठी कार्य...

Read more

राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुक्तपीठ टीम नैसर्गिक शेतीमुळे जलप्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचे रक्षण होईल, पाण्याची बचत व जमिनीचा पोत चांगला राहील, गोधन वाचेल, नागरिकांचे आरोग्य चांगले राहील, देश आत्मनिर्भर...

Read more

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुक्तपीठ टीम शेतकरी आत्महत्या रोखणे व सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी ‘डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियान’ ची स्थापना करण्यात आली...

Read more
Page 23 of 190 1 22 23 24 190

ताज्या बातम्या

error: Content is protected !!