Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आर्यन ड्रग्स प्रकरणामुळे मंत्रीपुत्राच्या शेतकरी हत्याकांडाकडे दुर्लक्ष

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा आरोप

October 15, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Aryan khan-lakhimpur

मुक्तपीठ टीम

गेले काही दिवस होणारी कुजबुज काँग्रेस नेते कबिल सिब्बल यांनी उघडपणे मांडली आहे. आर्यन ड्रग्स प्रकरणाची सगळीकडे चर्चा सुरू झाल्यामुळे उत्तरप्रदेशीतील लखीमपूर खेरीमधील शेतकरी हत्याकांडाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात भावना मांडल्या, “शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अंमली पदार्थांच्या प्रकरणामुळे लखीमपूर खेरीतील मंत्र्याच्या मुलाच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. ते म्हणाले की, आर्यनच्या प्रकरणात ड्रग्स सापडले नाहीत त्याचबरोबर त्यांचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही, तरीही त्याला दोषी ठरवण्यात आले.

 

सिब्बल यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘आर्यन खान प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीच्या तपासात कायद्याची एक नवीन प्रणाली समोर आली आहे. ड्रग्स घेण्याचा किंवा त्यावरच्या ताब्याचा कोणताही पुरावा सापडला नाही, तरीही निर्दोष सिद्ध झाल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. लखीमपूर खेरी येथील आशिष मिश्रा प्रकरणापासून लक्ष वळवले गेले आहे.” अशी माहिती त्यांनी दिली.

 

Aryan Khan
Narcotics Control Bureau investigation

New Jurisprudence:

No evidence of :
consumption
possession

Guilty till proven innocent

Attention successfully diverted from Ashish 𝐌𝐢𝐬𝐡𝐫𝐚 ( Lakhimpur Kheri )

— Kapil Sibal (@KapilSibal) October 15, 2021

 

यानंतरही काँग्रेस नेते सिब्बल इथेच थांबले नाहीत. त्यांनी उपरोधिक शब्दात पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केले ते म्हणाले, ‘भूक आणि गरिबी संपल्याबद्दल मोदीजींचे अभिनंदन. आता भारत डिजिटल अर्थव्यवस्था म्हणून जागतिक शक्ती बनला आहे. गेल्या वर्षीच्या ९४ व्या स्थानाच्या तुलनेत ग्लोबल हंगर इंडेक्सच्या यादीत १०१ व्या क्रमांकावर आहे. बांगलादेश नेपाळ, पाकिस्तानच्याही मागे आहे.

 

लखीमपूर प्रकरणात सिब्बल यांचे पंतप्रधानांना प्रश्न

  • यापूर्वी कपिल सिब्बल यांनी लखीमपूर खेरी हत्याकांडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
  • ‘लखीमपूर खेरीची भयानक घटना. मोदीजी, तुम्ही गप्प का? आपल्या बाजूने फक्त सहानुभूतीचा एक शब्द आवश्यक आहे. ते अवघड नसावे.’
  • काँग्रेस नेत्याने हा प्रश्नही विचारला, ‘तुम्ही विरोधी पक्षात असता तर तुम्ही कशी प्रतिक्रिया दिली असती? कृपया आम्हाला सांगा.’

Tags: Aryan KhanCongressNCBUPआर्यन खानकबिल सिब्बलकाँग्रेसपंतप्रधान नरेंद्र मोदीलखीमपूर शेतकरी हत्याकांड
Previous Post

शिवाजी पार्क मैदानावर कायमस्वरुपी रोषणाई, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post

“भाजपच्या टोकाच्या जातीयवादाला धर्मनिरपेक्षवादाने उत्तर देवू”: जयंत पाटील

Next Post
jayant patil

"भाजपच्या टोकाच्या जातीयवादाला धर्मनिरपेक्षवादाने उत्तर देवू": जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!