शेतकरी आंदोलन – १०१व्या दिवशीही माघार नाहीच! उलट आक्रमकता वाढवण्यासाठी चर्चा

मुक्तपीठ टीम केंद्रातील मोदी सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतरही शेतकरी माघारीसाठी तयार नाहीत. शनिवारी १००व्या दिवशी शेतकर्‍यांनी द्रुतगती मार्गासह दिल्लीकडे जाणारा मार्ग रोखण्यात आला होता. सुमारे पाच तास एक्स्प्रेस वे जाम झाला. शेतकरी आंदोलनाच्या आजच्या १०१व्या दिवशीही आंदोलक ठाम असून कृषी कायदे मागे घ्या आणि किमान हमी दराला … Continue reading शेतकरी आंदोलन – १०१व्या दिवशीही माघार नाहीच! उलट आक्रमकता वाढवण्यासाठी चर्चा