सरकारलाही जनतेची काळजी, पण आरोग्याबरोबरच खाण्याचाही विचार करा!

मुक्तपीठ टीम “गो करोना गो करोना” असे म्हणून कोरोना जाणार नाही. राज्य सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री आणि मंत्री यांनासुद्धा जनतेची काळजी आहे. त्यांनाही कुटुंब, कार्यकर्ते, मतदार यांची काळजी आहे. त्यामुळे ते कोणताही निर्णय बेजबाबदारपणे चुकीचा घेणार नाहीत. मात्र, आरोग्य महत्वाचे आहे, तसेच खाण्याचे काय? याचाही विचार सरकारने करावा, असे मत सरळस्पष्ट शब्दात खासदार उदयनराजे यांनी व्यक्त … Continue reading सरकारलाही जनतेची काळजी, पण आरोग्याबरोबरच खाण्याचाही विचार करा!