रेल्वे अलर्ट! लाखो उत्तर भारतीय मुंबईत परतत आहेत! तपासणीत गफलत तर पुन्हा कोरोना उफाळण्याची भीती!

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट   कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या मुंबई मॉडेलचं जगभर कौतुक होत असतानाच एक अलर्ट आहे. हा रेल्वे अलर्ट आहे. कारण हा आहे मुंबईत रेल्वेमार्गे मोठ्या संख्येनं परतत असणाऱ्या प्रवाशांबद्दल. या महिन्यात आतापर्यंत उत्तर भारतातील कोरोना उफाळलेल्या राज्यांमधून लाखो प्रवाशी मुंबईत आले आहेत. आजही येत आहेत. या प्रवाशांची ४८ तासांमध्ये केलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह … Continue reading रेल्वे अलर्ट! लाखो उत्तर भारतीय मुंबईत परतत आहेत! तपासणीत गफलत तर पुन्हा कोरोना उफाळण्याची भीती!