‘मराठा आरक्षणासाठी योग्य पावलं उचला’, ठाकरेंचं मोदींना पत्र

मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून राज्याला मराठा आरक्षण द्यावे आणि त्यासाठी आवश्यक पावलं उचलावीत, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे. तसंच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांचाही या पत्रात सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. … Continue reading ‘मराठा आरक्षणासाठी योग्य पावलं उचला’, ठाकरेंचं मोदींना पत्र