लस नसल्याने लोक परत जात आहेत! राजेश टोपेंचीही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडेही तक्रार

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण होत आहेत. महाराष्ट्रात सध्या रोज साडेचार लाख लोकांचे लसीकरण सुरु आहे. मात्र, लसींचा तुडवडा असल्याने अनेक लसीकरण केंद्रांहून लोक परत जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला लसींचा पुरेसा पुरवठा केला जावा. तसेच महाराष्ट्रात को-व्हॅक्सिन या भारत बायोटेकच्या लसीची जास्त मागणी असल्याने ती लस जास्त पुरवावी, अशी मागणीही त्यांनी केली. देशभरातील राज्यांच्या … Continue reading लस नसल्याने लोक परत जात आहेत! राजेश टोपेंचीही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडेही तक्रार