खरीप गेला, रब्बीही गेला, आता तरी पिक विमा द्या!

शिरीष भोसले अतीवृष्टीमुळे यंदा खरीप पिकांचे आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. हाता वरचे पोट असणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती विस्कळीत होत चालली आहे. शेतकऱ्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने नुकसानभरपाईबरोबरच पिक विमा देखील मिळणार असल्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने शासनाने पिक विमा हफ्ता पिक विमा कंपनीला अदा केलेला आहे. … Continue reading खरीप गेला, रब्बीही गेला, आता तरी पिक विमा द्या!