शेतकऱ्यांना कसं फसवतात? आधी प्रचंड वाढ, मग अनुदान, शेवटी किंमत तीच!

प्रा. सतीश फाटक /व्हा अभिव्यक्त! माणूस असंघटित असणे म्हणजे काय? ह्याच जिवंत उदाहरण रासायनिक खतांची मोदी सरकारने केलेली दुप्पट वाढ होय. दुप्पट वाढ आणि त्यानंतर ऐतिहासिक निर्णय घेतल्याचा आव या असंवेदनशीलतेचा कळस म्हणजे मोदी सरकार, भांडवलंदारांचा पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी. शेतकरी, शेतमजूर,कामगार, बँकर्स, लहान लहान व्यापारी ह्यांचे शोषण करणारे पंतप्रधान म्हणजे माननीय नरेंद्र मोदी. वाचक … Continue reading शेतकऱ्यांना कसं फसवतात? आधी प्रचंड वाढ, मग अनुदान, शेवटी किंमत तीच!