#पूजाचव्हाणप्रकरण आयुष्यातून कुणाला उठवू नयेच, पण न्यायही झालाच पाहिजे!

सरळस्पष्ट/तुळशीदास भोईटे   गेले काही महिने आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे काम सरकारमधीलच मंत्री करत आहेत. पुन्हा त्यांच्यावर झालेले आरोप त्यांच्या कार्यशैलीबद्दल झाले असते तरी समजण्यासारखे होते. परंतु ते बेबंद जीवनशैलीमुळे होत आहेत. त्यात किती खरे किती खोटे ते उघड होईलच. परंतु सत्तेचा (मग ती सत्तेत असतानाची असो किंवा विरोधात असतानाही राजकीय प्रभावाची असो) गैरफायदा घेत … Continue reading #पूजाचव्हाणप्रकरण आयुष्यातून कुणाला उठवू नयेच, पण न्यायही झालाच पाहिजे!