गल्ली ते दिल्ली…रुग्णालयेच मृत्यूचे सापळे! राजकारणाचे विषाणू मारा! लोकांचे जीव वाचवा!!

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट   जेव्हा वरचे साथ देत नसतात. तेव्हा हताश होऊन आरडोओरडा करणे फार तर सहानुभूती मिळवून देऊ शकते यश नाही. तुम्हाला जर महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी, तुमच्या स्वत:च्या राजकीय भविष्यासाठीही यश मिळवावंच लागेल. कोरोनाविरोधातील लढाई जिंकावीच लागेल. त्यासाठी रडून नाही आता शक्य ती साधने आणि आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण करत लढूनच कोरोनावर मात करावी … Continue reading गल्ली ते दिल्ली…रुग्णालयेच मृत्यूचे सापळे! राजकारणाचे विषाणू मारा! लोकांचे जीव वाचवा!!