गल्ली ते दिल्ली…रुग्णालयेच मृत्यूचे सापळे! राजकारणाचे विषाणू मारा! लोकांचे जीव वाचवा!!
तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट जेव्हा वरचे साथ देत नसतात. तेव्हा हताश होऊन आरडोओरडा करणे फार तर सहानुभूती मिळवून देऊ शकते यश नाही. तुम्हाला जर महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी, तुमच्या स्वत:च्या राजकीय भविष्यासाठीही यश मिळवावंच लागेल. कोरोनाविरोधातील लढाई जिंकावीच लागेल. त्यासाठी रडून नाही आता शक्य ती साधने आणि आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण करत लढूनच कोरोनावर मात करावी … Continue reading गल्ली ते दिल्ली…रुग्णालयेच मृत्यूचे सापळे! राजकारणाचे विषाणू मारा! लोकांचे जीव वाचवा!!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed