संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या कुबेरांसोबत सर्वच नेते! खरे महाराष्ट्रद्रोही कोण?

संतोष शिंदे / व्हा अभिव्यक्त! छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील सर्वोच्च अस्मिता आहे. अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांच्या रक्ताच्या, घामाच्या स्वकर्तुत्वाच्या जीवावर ‘शिवराज्य’ अर्थात रयतेचे राज्य निर्माण झाले. शिवरायांचा राज्यकारभार, त्यांचं कार्य-कर्तुत्व, रयतेशी असलेलं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आदर्शवत आहे. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचेसुद्धा संरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. शत्रूसुद्धा छत्रपतींना थराथरा कापत होता. छत्रपती संभाजी … Continue reading संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या कुबेरांसोबत सर्वच नेते! खरे महाराष्ट्रद्रोही कोण?