“राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त शिवसेना, राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांची?” सामनाचा आजचा सवाल

मुक्तपीठ टीम सामनाच्या अग्रलेखात आज सरकार उलथवण्यासाठी भाजपा कोणत्याही थराला जात असल्याचा आरोप करतानाचा “महाराष्ट्रात यापूर्वीही महाराष्ट्रात विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर आरोप करून धुरळा उडवला आहे. अनेकदा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना जावे लागले आहे, पण त्यांच्यात आजच्या विरोधी पक्षांप्रमाणे द्वेष आणि विखार भरलेला नव्हता”. असा टोलाही मारला आहे. त्याचवेळी राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांची? … Continue reading “राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त शिवसेना, राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांची?” सामनाचा आजचा सवाल