काँग्रेस सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचे कृषी कायदे रद्द करणार, प्रियांका गांधीची महापंचायतीत घोषणा

मुक्तपीठ टीम कॉँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी बुधवारी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. पक्ष सत्तेवर आला तर हे तीन कृषी कायदे रद्द केले जातील असे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सांगितले. प्रियंका गांधी वड्रा यांनी सहारनपुरातील किसान महापंचायतीला संबोधित केले.   नवीन कृषी कायद्यांबाबत केंद्रावर हल्ला चढवत काँग्रेस नेते प्रियांका … Continue reading काँग्रेस सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचे कृषी कायदे रद्द करणार, प्रियांका गांधीची महापंचायतीत घोषणा