अखेर नाशिकमधील साहित्य संमेलन पुढे ढकलले, आता मे महिन्यात!

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाशिकमध्ये २६ ते २८ मार्च दरम्यान नियोजित करण्यात आलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनपुढे ढकलण्याचा निर्णय अखिल भारतीय साहित्य महामंडळाने घेतला आहे. सध्याची परिस्थिती पाहता या काळात संमेलन आयोजित केल्यास विपरीत परिणामी होऊ शकतात. त्यामुळे मार्च ऐवजी मे मध्ये हे संमेलन होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील … Continue reading अखेर नाशिकमधील साहित्य संमेलन पुढे ढकलले, आता मे महिन्यात!