“वादळग्रस्त कोकणवासीयांची शिवसेनेच्या सरकारकडून उपेक्षा”

मुक्तपीठ टीम   कोकणात वादळामुळे झालेल्या नुकसानीची सरकारी यंत्रणांकडून चुकीची माहिती दिली गेल्यामुळे कोकणवासीयांना शासनाकडून भरीव भरपाई मिळणार नाही. ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून साथ दिली त्याच कोकणच्या जनतेची शिवसेनेच्या सरकारने केलेली उपेक्षा निषेधार्ह आहे , असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी शनिवारी केले. रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधताना भांडारी बोलत … Continue reading “वादळग्रस्त कोकणवासीयांची शिवसेनेच्या सरकारकडून उपेक्षा”