“विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी न खेळता परीक्षांबाबत भूमिका स्पष्ट करा”

मुक्तपीठ टीम महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. कोरोनाच्या ताणाबरोबर बोर्डाच्या परिक्षा होणार की नाही या तणावाला लाखो विद्यार्थी, पालक सामोरे जात आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर दहावी, बारावीच्या परिक्षेबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात … Continue reading “विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी न खेळता परीक्षांबाबत भूमिका स्पष्ट करा”