उत्तरप्रदेशातील शेतकरी हत्याकांड! समजून घ्या शेतकरीविरोधी अमानुषता २० मुद्द्यांमध्ये…

मुक्तपीठ टीम रविवारी उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये दोन मंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी निदर्शेने करणाऱ्या चार शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांच्या मुलाने गाडीखाली चिरडले आहे. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात चारजणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्याआधी केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांना आव्हान देणारे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. त्यामुळे शेतकरी निदर्शनासाठी … Continue reading उत्तरप्रदेशातील शेतकरी हत्याकांड! समजून घ्या शेतकरीविरोधी अमानुषता २० मुद्द्यांमध्ये…