टोळधाडीमुळे देशातील १३ हजार तर महाराष्ट्रातील ५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मुक्तपीठ टीम   नैसर्गिक आपत्ती, कीटकांचा हल्ला, शीतलहरी / दव, रोग इत्यादींच्या पार्श्वभूमीवर पिकांना होणाऱ्या नुकसानीचे सरकारने विशिष्ट राज्ये / ठिकाणी आवश्यकतेनुसार व्यापक प्रमाणात मूल्यांकन केले आहे. त्यानुसार टोळधाडीमुळे गेल्या वर्षभरात देशातील १३ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले. तर महाराष्ट्रात हाच आकडा ५००हेक्टरचा आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने उपाययोजना केल्याची माहिती केंद्रीय कृषी … Continue reading टोळधाडीमुळे देशातील १३ हजार तर महाराष्ट्रातील ५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान