मुंबईत लस संपत आली तरी पुरवठा नाही! “वरवर माया आणि पोटभर जेव ग बया” असं केंद्राचं धोरण!

मुक्तपीठ टीम देशात सर्वाधिक लसीकरण मुंबईसह महाराष्ट्रात सुरु असतानाच लसीचा साठा संपत आल्याची बातमी आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनीच हे वास्तव उघड केले आहे. त्यांनी संतापाने केंद्रातील भाजपा सरकारला लक्ष्य केले आहे, “सह्याद्रीला नेहमीच केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. ‘वरवर माया आणि पोटभर जेव ग बया’ असं केंद्र सरकारचं सुरू आहे. आम्ही जर … Continue reading मुंबईत लस संपत आली तरी पुरवठा नाही! “वरवर माया आणि पोटभर जेव ग बया” असं केंद्राचं धोरण!