“मोदी सरकारविरोधात काँग्रेसची उद्या राज्यभर निदर्शने!”: नाना पटोले

मुक्तपीठ टीम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. मागील सात वर्षांत मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास करुन टाकला आहे. काँग्रेसच्या सरकारने ७० वर्षात देशाला समृद्ध, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठमानेने उभे केले त्याची पुरती वाताहात लावून देश रसातळाला … Continue reading “मोदी सरकारविरोधात काँग्रेसची उद्या राज्यभर निदर्शने!”: नाना पटोले