“हातापायापडून किंवा विनवण्या करून आरक्षण मिळणार नाही”-बबनराव लोणीकर

मुक्तपीठ टीम   केंद्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असून १०२ व्या घटनादुरुस्तीनंतरही राज्यांना एखाद्या जातीला मागास म्हणून आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचे ठाम प्रतिपादन केले आहे. केंद्र सरकारच्या या पुढाकाराचे आपण स्वागत करतो, मराठा आरक्षणास त्यामुळे मोठी मदत मिळेल, असे प्रतिपादन माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. १०२ व्या घटनादुरुस्तीनंतरही राज्यांचे … Continue reading “हातापायापडून किंवा विनवण्या करून आरक्षण मिळणार नाही”-बबनराव लोणीकर