लॉकडाऊनचं १ जूननंतर काय होणार? आदित्य ठाकरेंनी सांगितला सोपा मार्ग

मुक्तपीठ टीम राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाला नियंत्रित आणण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्येत घट झाली असताना मृत्यूची संख्या चिंता वाढवणारी आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन वाढणार की उठवणार यावर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील लॉकडाऊनबद्दल काय बोलले आदित्य ठाकरे? राज्यात चाचण्यांची … Continue reading लॉकडाऊनचं १ जूननंतर काय होणार? आदित्य ठाकरेंनी सांगितला सोपा मार्ग